जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ११ हजार ८५ शिक्षकांची भरती पार पडली असून, त्यांची निवड यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांच्या नेमणुका थांबल्या होत्या. आता त्याला…
कोल्हापूर/ प्रतिनिधी : डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या असीम योगदानाबद्दल “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या १३ व्या…
विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळण्याच्या हेतूने डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाने एक मोठे पाऊल उचलत रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅब अंतर्गत सिक्स ॲक्सिस इंडस्ट्रिअल रोबो कार्यान्वित केला आहे. संस्थेचे…
वाहन उद्योग क्षेत्र प्रचंड मोठ्या स्थित्यंतरामधून जात आहे. इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहने, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंटरनेट ऑफ थिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर वाहन क्षेत्रामध्ये होत…
कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर येथे कार्यरत असलेले संशोधक डॉ. जयवंत गुंजकर यांना भारत सरकारच्या DST-SERB रामानुजन आणि कोअर प्रकल्पाअंतर्गत “लिक्वीड कॉलम बेस्ड ऑप्टिकल इन्फ्रारेड फिल्टर” या उपकरणासाठीचे…
बेळगाव : राज्यात दहा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी जूनमध्ये महिन्यात टीईटी होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने टीईटीची तयारी करण्याची सूचना केली असून, परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. राज्यात रिक्त…
कोल्हापूर: स्त्री ही त्याग,प्रेम आणि संयमाचे प्रतीक आहे. त्यांच्यामध्ये अंगभूत कौशल्ये असतात. स्पर्धेच्या युगात स्वतःमधील बलस्थान ओळखून वाटचाल करा असे प्रतिपादन रेडिओ मिरचीच्या प्रोग्राम हेड अनया जमदग्नी यांनी केले. कसबा…
कोल्हापूर: कै. बी.जी. खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय शिवाजी पेठ, कोल्हापूर अंतर्गत समाजभिमुख प्रात्यक्षिक दि.2 शनिवारी वाशी ता. करवीर या ठिकाणी संपन्न झाले. या प्रात्यक्षिकाचे उद्घाटन. ग्रामपंचायत पटांगणात गावचे सरपंच शिवाजी जाधव…
कोल्हापूर: डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे दिवस ‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. हॉस्पिटलमध्ये कॉक्लेअर इप्लांट ऑपरेशन झालेल्या मुलांचा मेळावा यानिमित आयोजित करण्यात आला होता. या मुलांचे बोलणे…
पुणे: राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे. यात गुणवत्तेला अधिक प्राधान्य आहे. म्हणून शालेय शिक्षणात दोन टप्प्यांवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता जोखण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.…