कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने विधवा प्रथा बंद करण्याबाबत सर्व ३५ ग्रामपंचायतीमध्ये ठराव करणारा दक्षिण विधानसभा मतदारसंघ राज्यातील पहिला मतदारसंघ ठरला आहे. या मतदारसंघाचे आमदार…
कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त जिल्ह्यासह राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. कसबा बावड्यातील त्यांच्या ‘यशवंत…
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील अवचित पीर तालीमीच्यावतीने शिवाजी तरुण मंडळाचा विजयी फुटबॉल संघाचे खेळाडू, तसेच अवचित पीर तालमीचे जुन्या शिलेदारांचा शाल, गुलाबपुष्प व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिवाजी तरुण…
उंचगाव : उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत १५ लाख रुपयांच्या रकमेची शासकीय योजनेतील पेन्शन ३७० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आली. संजय गांधी, श्रावण…
कोल्हापूर : आसाममध्ये आलेल्या जलप्रलयाने हाहाकार उडाला होता. सर्वत्र पाणीच पाणी, दलदल, दरडी कोसळलेल्या असे शेकडो अडथळे मदत कार्यामध्ये होते. पण या सर्वांवर मात करत व्हाईट आर्मीच्या टिमने हजारो लोकांच्या…
दोनवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील खुपिरे ग्रामपंचायतीनेही पुरोगामी पाऊल टाकत विधवा प्रथा झुगारण्याचा निर्णय घेतला आहे. मासिक सभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सरपंच दिपाली रमेश जांभळे…
कोल्हापूर : समाजाचे ध्रुवीकरण थांबवून प्रगती साधण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे विचार कृतीत आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करुन याची सुरुवात कोल्हापूरातच होवू शकते, असा विश्वास श्री शाहू महाराज छत्रपती यांनी…
कोल्हापूर : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराचांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावातील स्मारकाला भेट देऊन त्याचे दर्शन घेतले.…
कोल्हापूर : वस्तुसंग्रहालये ही आजच्या काळासाठी सुद्धा प्रेरणादायी आहेत. प्रांतिक इतिहास जीवनमुल्ये उलघडून दाखविण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. जीवन समृद्ध करण्यासाठी ही वस्तुसंग्रहालये महत्त्वपूर्ण असतात, असे प्रतिपादन युवराज्ञी संयोगिताराजे…
मुंबई : तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतीसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून…