राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मंगळवार, दि. 5 एप्रिल रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात कार्यक्रम होणार आहेत.       मंगळवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 10:15 वाजता…

गगनबावड्यातील शासकीय कार्यालयांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाडाझडती !

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा हा दुर्गम आणि जिल्ह्याच्या एका टोकाला असलेला दुर्लक्षित तालुका आहे. येथील शासकीय कार्यालयात कर्मचारी वर्गाच्या अनुपस्थितीमुळे तसेच त्यांच्या येण्या-जाण्याची वेळावर नियंत्रण नसल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना…

राज्यात २०२५ पर्यंत ‘मिशन महाग्राम’ राबविण्यात येणार : हसन मुश्रीफ

   मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामीण क्षेत्राचा अधिकाधिक विकास व्हावा यासाठी कृषी आधारित बाजारपेठा उपलब्ध करून देणे,  ग्रामीण गृहनिर्माणास चालना देणे, ग्रामीण भागात उपजीविका माध्यम निर्मिती करणे अशा विविध लोकोपयोगी योजना…

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आता राज्य योजना म्हणून राबवणार : हसन मुश्रीफ

   मुंबई : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजना, दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमानुकुल करण्याची योजना, राष्ट्रीय ग्रामीण…

राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटवले; मास्कपासूनही मुक्ती

मुंबई : राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी गुढी पाढवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. सह्याद्री अतिथीग्रह येथे…

तामिळनाडूतील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली : तामिळनाडू सरकारने शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी दिलेले ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य असल्याचे कारण देत रद्द केले आहे. तामिळनाडू सरकारने वानियार समाजाला ओबीसी आरक्षण जाहीर केले होते. ओबीसी…

आता सर्व दुकानांवर मराठी भाषेत नामफलक लागणार; अधिनियम लागू !

मुंबई : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक लावणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वीच्या तरतुदीत…

जल शपथ घेवून कॅच द रेन अभियानाचा शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रिय जलशक्ती मंत्रालयामार्फत ‘कॅच द रेन’ अभियानाचा शुभारंभ आज मंगळवारी करण्यात आला. हे अभियान 29 मार्च ते 30 सप्टेंबर, 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत…

एसटी कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा, कोणाचीही नोकरी जाणार नाही : अनिल परब

मुंबई : संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. 31 मार्च2022 पर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष…

एसटी महामंडळाचे विलीनीकरण अशक्यच; कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेला एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा अखेरीस राज्य सरकारने निकाली काढला. विलीनीकरण शक्य नसल्याचे जाहीर केल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच आली…

🤙 8080365706