कोल्हापूर : शहरातील कच-याचा प्रश्न गंभीर झाल्याने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी 6 वाजता शास्त्रीनगर येथील वर्कशॉपला अचानक भेट दिली. यावेळी येथून कचरा संकलन करणा-या 15 ॲटोटिप्पर 6.45 नंतरही बाहेर…
पुणे:– संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय समितीने केलेल्या पडताळणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती उपआयुक्त (विकास) तथा…
कुंभोज : इंगळी गावातील पुरबाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान लवकरात लवकर मिळावे याकरिता इंगळी गावचे शिवसेना शहरप्रमुख केशव पाटील व ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेत…
मुंबई : पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात…
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 8 ऑगस्ट 2024 रोजी आगीच्या दुर्देवी घटनेत जळाले, हा दिवस अतिशय वाईट दिवस ठरला असे सांगून पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, नाट्यगृहाची इमारत जरी दगड,…
कोल्हापूर : केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांच्या उद्धिष्ठपूर्तीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपन्न…
कोल्हापूर : राज्य शासनाने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यामागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची ऑनलाइन बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या…
कोल्हापूर : केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांच्या उद्धिष्ठपूर्तीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे…
कोल्हापूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य स्तरावरील व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष पदाधिकारी यांच्या कार्यशाळेत निवडणूक प्रक्रिया मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमान परत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी, आवश्यक सहाय्य उपकरणे तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगउपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे…