कोल्हापूर : स्थलांतरित बांधकाम कामगारांना मुख्य प्रवाहातील सुविधांशी जोडणे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळवून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. सद्यस्थितीत, औपचारिक ओळखपत्राचा अभाव आणि कामगारांचा निरुत्साह यांमुळे अनेक…
कोल्हापूर:संकेश्वर ते आंबोली हा नवा कॉंक्रीटचा रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र हा रस्ता गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जात असल्याने, वाहतूक कोंडीसह अपघात वाढत आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरात बाहय मार्ग…
मुंबई : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे कोल्हापूर- तिरुपतीच्या हरिप्रिया एक्स्प्रेस मधील सीट्स किंवा डबे वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे. परंतु, ऑक्टोबर २०२५ पासून रेल्वे प्रशासनाने हरिप्रिया एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत आणि प्रकारात…
कोल्हापूर : राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा मोठ्या आकड्यांचा आणि घोषणांचा गाजावाजा असला तरी प्रत्यक्षात जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा नाही, हा अर्थसंकल्प दिसायला आकर्षक पण जनतेच्या अपेक्षांपासून दूर आहे…
मुंबई:पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे तसेच पत्रकारांच्या विविध विषयांवर सर्व समावेश व्यापक बैठक लवकरच घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली.…
कोल्हापूर: समाजातील गरजू आणि वंचित घटकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच कायदेशीर हक्कांची जाणीव करून देण्यासाठी कोल्हापुरात आगामी १५ मार्च रोजी भव्य ‘विधी सेवा महाशिबिर व…
मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज आधुनिक कोल्हापूरचे जनक जनक आहेत. त्यांनी सर्वांगीण प्रगतीसाठी क्रांतिकारी पावले उचलली. त्यातील एक म्हणजे कोल्हापूरवासीयांची अस्मिता असलेली छत्रपती शाहू मिल्स काळाच्या ओघात बंद पडली.…
कोल्हापूर : सीपीआरमधील वैद्यकीय बिले घोटाळ्यातील दोषींवर कारवाई अटळ आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये युद्धजन्य क्षेत्रात अडकलेल्या…
कोल्हापूर:इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत अडकलेल्या कोल्हापूरकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन आता पूर्णतः सतर्क झाले आहे. परदेशातील अनिश्चिततेच्या छायेखाली वावरणाऱ्या आपल्या जिल्हावासीयांना सुखरूप मायदेशी आणणे, हे सध्या प्रशासनाचे…
नवी मुंबई : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेली शहादत ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. त्यांच्या बलिदानाची गाथा केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित…