वरणानगर(कोल्हापूर) : आम्ही अदानी-अंबानी नसून जनतेचे सेवेकरी आहोत, याची दखल शिवसेनेच्या नेत्यांनी घ्यावी. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होत असताना केवळ शिवसेनेच्या अट्टहासापायी निवडणूक लादल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. दरम्यान आमदार विनय कोरे …