कोल्हापूर : ओरिसा येथील बालासोर जवळ तीन रेल्वेगाड्यांची एकमेकांना धडक झाल्याने मोठी जीवितहानी झाली. दुर्घटनेत आतापर्यंत 288 प्रवासी मृत्युमुखी पडले असून आठशेच्या वर प्रवासी गंभीर जखमी आहेत.आधी कोरोमंडल एक्सप्रेस व…
कोल्हापूर : विद्यापिठाच्या बी कॉम तृतीय वर्षाच्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच विध्यार्थी यांच्या मोबाईलवर व्हाईरल झाल्या याला कारणीभूत कोण? विद्यापीठाच्या इतक्या सुरक्षेयंत्रनेत पेपर फूटतोच कसा? संबंधित अधिकारी झोपा काढतात की जाणून…
कोल्हापूर : कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. विमानतळावर देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती येईल, अशा पद्धतीने कोल्हापूर विमानतळाची नवीन टर्मिनल इमारतीची बांधणी करा, अशी अपेक्षा व्यक्त करुन…
दिल्ली : लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे वादात सापडलेले भाजपचे नेते ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात देशभरातून दबाव वाढू लागल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या पंखांना कात्री लावण्याचा निर्णय घेतल्याच समजत…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात केंद्रीय प्रवेश परीक्षा सुरु झाली आहे. काॅमर्स इंग्रजी माध्यम आणि सायन्स शाखेतील प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या www.dydekop.org या…
कोल्हापूर : शासन आपल्या दारी अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करावे, अशा सूचना…
कोल्हापूर : वाढता उन्हाळा व आगामी काळातील पाऊस लक्षात घेवून मंडपाची आखणी करा ,कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या…
कागल : गेल्या ३० ३५ वर्षाच्या राजकीय व सामाजिक वाटचालीमध्ये हजारो बेरोजगार युवक- युवतींना रोजगार मिळवून दिला. फाउंडेशनच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणांमधून हजारो तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळाल्या. याचे आत्मिक समाधान…
कोल्हापूर : 50 वर्षाची परंपरा लाभलेल्या “शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळामार्फत ऐतिहासिक खासबाग चौक, येथे ३५० वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. आमच्या…
मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडीला अनुकुल असे वातावरण आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची मते अजमावून घेतली जात आहेत. दोन दिवसाच्या…