दोनवडे : खुपिरे येथील अंतर्गत रस्त्यासाठी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत. खुपिरे गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन आमदार जयंत आसगावकर यांनी दिले. करवीर तालुक्यातील खुपिरे…
नवी दिल्ली : ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला जोरदार झटका दिला आहे.सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल फेटाळून…
मुंबई : भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपाल यांना सभागृह सोडावे लागले. राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच राज्यपाल निघून गेले. हा राष्ट्रगीताचाही अपमान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत…
कोल्हापूर : पंचगंगेचे पाणी प्रदूषित झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पसरला आहे.याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीत झाडाझडती घेतली. पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर…
कोल्हापूर : सर्वसामान्य भारतीय नागरिकांना पासपोर्ट प्रक्रिया सोपी करून देणारे डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्यावरील ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ माहितीपट लवकरच प्रदर्शन देशातील प्रमुख शहरात होणार आहे. माजी सनदी अधिकारी आणि…
राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला नवी दिल्ली : राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल नाकारत पुढील आदेश येईपर्यंत निवडणुकीत ओबीसी आरक्षण देता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा आज दिला.…
कोल्हापूर: महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा नववा दिवस आहे तरीदेखील महाविकास आघाडी सरकारने…
इचलकरंजी : इचलकरंजी नजीकच्या साजणी येथे जमिनीच्या वादातून कुर्हाडीने वार शेतकऱ्याचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली. मुनाफ सत्तारमेकर (वय,६८, रा. कबनूर) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. साजणीतील संकणामळ्यातील…
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत असून त्याआधी राज्यातलं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेमुळे हे अधिवेशन वादळी…
मुंबई (प्रतिनिधी) : विधीमंडळाचे आजपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत.यावेळी सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी भाजप एकमेकांना भिडण्याच्या तयारीत आहेत. त्याची व्यूहरचना दोन्ही बाजूकडून जोरदारपणे करण्यात आली…