गारगोटी (प्रतिनिधी) : राज्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघातील ७४.५० किलोमीटरच्या रस्त्यांना मंजूरी मिळाल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी…
उचगाव : कोरोना महामारीच्या काळामध्ये जीव धोक्यात घालून उचगाव (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टर व परिचारिकांनी कोरोना लसीकरणाचा लाखाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल करवीर शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जागतिक…
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे उपोषण आंदोलनात आज महिला दिनाच्या निमित्ताने महिला शिक्षिकांनी महाविकास आघाडी सरकारचे पाळणा म्हणून ‘बारसे’…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतीला दिवसा दहा तास वीज द्या, या मागणीसाठी सुरू केलेले ठिय्या आंदोलन स्थगित करत असून सरकारने सांगितल्याप्रमाणे १५ दिवसाच्या आत शेतीला दिवसा विजेचा निर्णय घ्यावा, अन्यथा त्यानंतर…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याला ‘मेडिकल टुरिझम’ म्हणजेच वैद्यकीय पर्यटनास चालना देण्यासाठी आता ठोस पावले उचलली जाणार आहेत. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा कोल्हापूरने यात…
इचलकरंजी : गुडाळ (ता. राधानगरी) येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत इचलकरंजीच्या डायनॅमिक स्पोर्ट्सच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावलले. जिल्हा कबड्डी असोसिएशन व गुडाळेश्वर क्रीडा मंडळ, गुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय…
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने अनेकांनी सीएनजी गाड्यांना पसंती दर्शवली. मात्र, पेट्रोल-डिझेल महाग म्हणून सीएनजी गाडी घेतलेल्यांना मोठा झटका बसला आहे.नागपूरात पेट्रोल-डिझेल पेक्षा सीएनजीच्या दरात वाढ झाली…
इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या मजूरीवाढ संदर्भात सर्वसमावेशक संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्र्न मार्गी लावून कामगारांना न्याय द्यावा. तसेच यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर स्थापन करून कार्यवाही सुरू करावी, अशी…
आजचं राशीभविष्य मंगळवार, ८ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
कोल्हापूर : एखादयाची लग्नगाठ बांधल्यानंतर ती मृत्यूसोबतही कायम राहात असेल तर त्याला काय म्हणावे? पती- पत्नी आयुष्यभर सोबत राहिले. प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना पाठबळ दिलं… आणि मृत्यूलाही एकाचवेळी कवटाळले. आजारपणाला कंटाळून…