काय म्हणाले उद्धव ठाकरे?
- केंद्रात सरकार आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- यापूर्वी केंद्रात युतीचं सरकार असताना आम्ही जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते.
- बेरोजगारी, शेतकरी, महिला, उद्योग या मुलभूत मुद्द्यांवर आम्ही काम करणार आहोत.
- संविधानाचं रक्षण करणं, हे आमचं प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी आम्ही काम करणार आहोत
- भाजप आता पराभवाच्या भीतीने राम..राम…राम करायला लागलं आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, असं भाजप करत आहे
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.