कोल्हापूर: मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील हजारो विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शासनाच्या राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर या योजनेचा…
कोल्हापूर : टाकी पासिंगसाठी येणाऱ्या रिक्षाचालकांकडून बीटी फॉर्म शुल्क आकारण्यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी परिवहन विभागाकडून मार्गदर्शन मागवले होते. यावर सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी जुने सिलेंडर…
गारगोटी : राधानगरी विधानसभा मतदार संघातील राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – २ अंतर्गत मतदारसंघातील २४. ४० कि.मी. रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी १८ कोटी ७ लाख…
कोल्हापूर: रोटरी क्लब व शिक्षक या दोहोंचे सामजिक कार्य मोठे असून कोल्हापूर जिल्ह्याच्या एज्युकेशन डेव्हलपमेंट इंडेक्स (शिक्षण विकास निर्देशांक) मध्ये त्यांनी भरीव योगदान द्यावे अशी अपेक्षा माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज…
मुंबई : जुन्या पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यात दोन दिवसांपासून सरकारी कर्मचारी संपावर आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. राज्यात ‘एच3एन2’ फ्ल्यू सदृश्य…
मुंबई: राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात…
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील तालमी व तालीम संस्थामध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व दुरुस्तीच्या कामासाठी, विशेष बाब म्हणून भरघोस निधी द्यावा…
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महत्वपूर्ण टिपण्णी केलीय.“तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला?”, असा थेट सवाल…
रायगड : ६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडवर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. महाराज छत्रपती झाले. परकिय गुलामगीरीच्या जोखंडातून मातृभूमी स्वतंत्र झाली. या प्रेरणादायी दिवसाचे स्मरण आपल्याला सदैव रहावे, यासाठी…
मुंबई : राज्यात एकीकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी संघर्ष पेटला आहे. त्यासाठी तब्बल १८ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याची माहिती आहे. यावर सरकारकडून कोणता तोडगा काढला गेला नाही असे असताना आता…