कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हयातील २८ रस्त्यांच्या कामांना शासनाकडून निधी मंजूर करण्यात आलेला होता. परंतू काही कारणास्तव सदर कामांना शासनाकडून पुन्हा स्थगिती देण्यात आलेली होती. या रस्त्यांच्या कामावरील स्थगिती उठवून निधी वर्ग…
कणेरी : १३५० वर्षाहून अधिकपरंपरा लाभलेल्या सिद्धगिरीमठ, कणेरी येथे जगाला दिशा देणारा ‘सुमंगलमपंच महाभूत लोकोत्सव’२० फेब्रुवारी २०२३ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे.…
नाशिक : आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या बाजार भावात घसरण झाली असून लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव 600 ते 800…
विशेष सहकार्याबद्दल पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे मानले आभार…. कागल: कागल तालुक्यातील नव्याने दहा गावांमधील जलजीवन पाणीपुरवठा योजनांना पुरवणी मंजुरी मिळाली असल्याची माहिती, आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली…
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेत रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. रविकांत तुपकर वेशांतर करून स्वाभिमानीच्या या आंदोलनात…
कोल्हापूर : देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत १९ फेब्रुवारीला होणाऱ्या महाआरतीनिमित्त महानगरपालिका प्रशासनाने पंचगंगा नदीकाठाची स्वच्छता, तसेच किरकोळ डागडुजी…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे ( गोकुळ) म्हैस व गाय दूध आज, शनिवारपासून प्रतिलिटर दोन रुपयांनी महागले आहे. मुंबई व पुण्यात म्हैस दुधासाठी प्रतिलिटर ७२ तर कोल्हापुरात…
नवी दिल्ली : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने 10.74 किलो विदेशी सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत 10 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सोने…
नाशिक : राष्ट्रवादी आमदार निलेश लंके यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बोलून दाखवल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.पण ‘अजित दादा मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी…
मुंबई : ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर वरळीतून माझ्या विरोधात लढा, असे आदित्य ठाकरे म्हणाले…