तब्येतीला उत्तम म्हणून रोजच्या जेवणात डाळींचा समावेश करणं फार महत्वाचं आहे. पण अनेकांना चण्याची डाळ खाल्ल्यानं पोटात गॅस तयार होतो, ही डाळ पचायला कठीण असते. जाणून घेऊयात डाळ बनवण्याची योग्य पद्धत कोणती?…
जिल्हा परिषदेत पंचायतराज दिन साजरा
कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी राष्ट्रीय पंचायत राज दिनसाजरा करण्यात आला. यावेळी निर्धार संस्थेच्यावतीने सर्व विभागप्रमुखांना शुभेच्छा देण्यात आल्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या दालनात झालेल्या कार्यक्रमामध्ये निर्धारच्यावतीने समीर देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले, १९९२ साली झालेल्या ७३ व्या घटनादुरूस्तीने पंचायत राज व्यवस्थेला बळ दिले. त्यानिमित्ताने २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन…
