कोल्हापूर:एका लोकशाही राष्ट्राची खरी ताकद केवळ निवडणुकांत नसते, तर नागरिकांचा आवाज ऐकण्यात असते. जेव्हा एखादा नागरिक आपल्या मागण्यांसाठी शांततामय मार्गाने उपोषण करतो, तेव्हा तो सरकारविरोधात नव्हे, तर लोकशाहीच्या चौकटीत न्यायाची…
कोल्हापूर : मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन प्रगणना अर्जांचे वाटप, संकलन आणि बीएलओ ॲपद्वारे 100 टक्के डिजिटायझेशनचे उल्लेखनीय काम करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रस्तरीय…
कोल्हापूर:इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टी सर्वेक्षण प्रभावीपणे राबविण्याबाबत आ . राहुल आवाडे व खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत झोपडपट्टी सर्वेक्षणाची अचूक व…
कोल्हापूर:विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून उत्तूर गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार गौरवपूर्ण वातावरणात करण्यात आला. यामध्ये अक्षता प्रभाकर भाईगडे (उत्तूर) यांनी मुंबई पोलीस दलात मिळविलेल्या यशाबद्दल,…
कोल्हापूर: कृषी विभागाच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कार्यक्रमांतर्गत आज आजरा तालुक्यातील मसोली गावात रोपलावणीच्या कामात मंत्री प्रकाश आबिटकर सहभागी झाले आणि त्यांनी बळीराजासोबत बांधावर संवाद साधत झुणका-भाकरीचा आस्वादही…
मुंबई:संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात राष्ट्रीय महामार्गावर सासवड – जेजुरी मार्गावरील भोंगळे मळा येथे पायी चालणाऱ्या वैष्णवांच्या दिंडीत वारकऱ्यांचे साहित्य वाहून नेणारा ट्रक शिरला. यामध्ये १० ते १५…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि नेदरलँड्समधील जागतिक दर्जाच्या इरॅस्मस मेडिकल सेंटर, रोटर्डम यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संशोधन आणि शैक्षणिक सहकार्याला…
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने विश्रांती घेत कडक ऊन पडल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणांतील आवक मंदावली, तर पंचगंगा नदीचीपाणीपातळी अवघी १४.३ फुटांवर…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रारूप यादीकडे दूध संस्थांच्या नजरा लागल्या आहेत. सध्या दुबार ठरावधारकांची सुनावणीची प्रक्रिया सुरू असली तरी अवसायनातील संस्थांबाबत २१ जुलैला कोल्हापूर सर्किट…
नागपूर : राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाण पुलांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून,…