शरीरामध्ये उष्णता वाढली आहे …. पाहूया कारणे

अनेक लोकांना उष्णतेचा त्रास हा सामान्य आरोग्य समस्या होऊन जाते. एवढी सामान्य की त्यांना हा दैनंदिन आयुष्याचा एक भाग वाटू लागतो.शरीरात ही उष्णता निर्माण होण्यास काही कारणे असतात आणि ती…

आजचं राशिभविष्य

पाहूयात आज तुमच्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. वृषभ :आज तुम्ही भरपूर खरेदी करणार आहात. मिथुन…

गडहिंग्लजमध्ये मिरवणुकीतून घरी परतल्यानंतर अवघ्या काही तासातच तरुणाचा मृत्यू

गडहिंग्लज: किरकोळ अपवाद वगळता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. मात्र, गडहिंग्लज शहरात घडलेल्या घटनेनं सन्नाटा पसरला. गणेश विसर्जन मिरवणुकीतून घरी परतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये तरुणाचा मृत्यू…

कै. भगवानराव सरनोबत पुण्यतिथीदिनी सीपीआरला हायड्रोलिक ट्रॉली प्रदान

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील व परिसरातील कचरा उचलण्यासाठी दोन हायड्रोलिक ट्रॉलींची गरज होती. त्यापैकी एक ट्रॉली कै. भगवानराव सरनोबत -आण्णा यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त सरनोबत कुटुंबीयांकडून देण्यात आली. वैद्यकीय शिक्षण…

तर इचलकरंजीला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही ; ए वाय पाटील यांचा निर्धार

तुरंबे :राधानगरी धरणांचा तालुका असून या पाण्यावर मूळचा हक्क येथील शेतकऱ्यांचा आहे. तो डावलून जर सुळकुड योजना पाणी नेणार असेल तर इचलकरंजीला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, असा निर्धार…

टेनिस मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णा – ऋतुजा भोसले या जोडीला सुवर्णपदक

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या टेनिस मिश्र दुहेरीत आज भारतीय जोडी रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी इतिहास रचला. त्यांनी चिनी तैपेईची जोडी त्सुंग-हाओ हुआंग आणि एन-शूओ लियांग यांना…

एमपीएससीतून पास झालेल्या विद्यार्थ्यावर मेंढ्या हाकण्याची वेळ….

नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग येथील श्रावण गांजे या तरुणाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर त्याला मेंढ्या हाकाव्या लागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत…

आता तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: राज्य सरकारने आता सरळ सेवेतील कंत्राटी भरतीनंतर तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. नायब तहसीलदार, कारकून पद ही कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. यावर एमपीएससी विद्यार्थ्यांनी आक्षेप…

राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणार ;  भाजपच्या नेत्याने केले भाकीत

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पासून कधी काय होईल याचा नेम नाही. २०१९ मध्ये ८० तासांसाठी देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांचे सरकार बनल्याचे राज्याने पाहिले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र…

कोल्हापुरात तब्बल वीस तासानंतर संपली विसर्जन मिरवणूक….

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणूक परवा सकाळी नऊपासून सुरू झाली होती. तब्बल वीस तासांनंतर पहाटे पाच वाजता संपली. विसर्जन मार्गावर दिवसभर पारंपरिक वाद्यांचा गजर राहिला. काळ कितीही बदलला तरी…

🤙 8080365706