लोकशाहीचे चारीस्तंभ दबावाखाली असल्याने शिवसेना न्याय मागण्यास जनतेच्या दरबारात : भास्कर जाधव

उचगाव : लोकशाहीचे चारी स्तंभ आज दबावाखाली असल्यानेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला केंद्र शासनाच्या निषेधार्थ जनतेच्या दरबारात जावे लागत आहे, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी उचगाव (ता. करवीर) येथे…

अजित पवार यांच्या संदर्भात नितेश राणे यांनीच केला उद्धव ठाकरेंना सवाल…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार बंड करत भाजप-शिवसेना गटात जावून उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्याचवेळी अजित पवार…

तुमचं काय ते बघून घ्या असं म्हणत , विराट कोहलीने झटकले हात…

नवी दिल्ली : तुमचं काय ते बघून घ्या! ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी विराट कोहलीने केले हात झटकले ,भारतामध्ये यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड…

भारतासमवेत तणाव वाढवायचा नाही : जस्टिन ट्रूडो

ओटावा: भारतासमवेत तणाव वाढवायचा नाही. आमचे राजनैतिक अधिकारी भारतात उपस्थित रहाणे कॅनडासाठी महत्त्वाचे आहे. कठीण काळातही भारतासमवेत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी आम्ही अशी पावले उचलत राहू, असे विधान कॅनडाचे पंतप्रधान…

मीठ खाणे बंद केल्याने श्रीदेवीचा मृत्यू ; बोनी कपूर यांचा खुलासा

मुंबई: जेवणात मीठ आवश्यक मानले जाते आणि त्यामुळे पदार्थांची चवही वाढते. मीठ हे सोडियम आणि क्लोराईडचे बनलेले रासायनिक संयुग आहे आणि आपण ते आपल्या दररोजच्या आहारात वापरतो. बहुतेक लोकांना हे…

भारतात लवकरच सुरु होणार स्काय बस ; नितीन गडकरी यांनी केली चाचणी…

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे देशातील नागरिकांना सुलभ वाहतूक व्यवस्था प्रदान करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी तंत्रज्ञानाच्या पायलट प्रमाणन आणि…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आणखी एक धक्का…

नवी दिल्ली:राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेला असताना दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आणखी धक्का बसला आहे.,राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून…

प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रेयसिला गळा आवळून मारण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रेयसीच्या घरी पहाटेच जाऊन तिचा वायरीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत घडली. संबंधित प्रेयसीने आरडाओरडा आणि झटापट केल्याने प्रियकराने…

इंडियन आयडॉल सीझन 14 मध्ये परीक्षक म्हणून पदार्पण करत असलेला कुमार सानू म्हणतो,

मुंबई : “इंडियन आयडॉलचा भारतीय संगीत उद्योगावर सखोल प्रभाव आहे” ‘एक आवाज, लाखों एहसास’ हे इंडियन आयडॉल 14 चे वेधक थीम आहे, जे प्रेक्षकांच्या हृदयात विविध भावना जाग्या करण्याची क्षमता…

चहा घेताय… मग ही माहिती खास तुमच्यासाठी

जगभरातील लाखो लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. सकाळी चहा प्यायल्यानंतर लोकांना ताजेतवाने वाटते. चहा हे सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. लोकांना त्याचे वेड आहे. चहा पिऊन लोकांना ऊर्जा मिळते.…

🤙 8080365706