नवी दिल्ली : टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये दमदार सुरुवात केली होती. प्रत्येक सामन्यात टीम इंडियाने आपल्या प्रदर्शनाचा स्तर उंचावला. अपवाद फक्त फायनलचा. रविवारी अंतिम सामन्यात टीम इंडियाला लौकीकाला…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…. मेष : आपली व्यापारवाढ होईल. वृषभ : व्यवसायात आर्थिक नियोजन कराल. मिथुन : योग्य कामी पैसा खर्च होईल. कर्क : परदेशात स्थिती…
शेवग्याच्या शेंगाची व पानांची भाजी खाण्यासाठी अनेक जण टाळाटाळ करतात. पण या भाजीचे फायदे ऐकून तुम्ही आजपासूनच ताटात आवर्जुन ही भाजी घ्याल. मधुमेहासारखे आजार आजकाल खूप सामान्य झाले आहेत.काही जणांना…
कोल्हापूर (प्रतिनिधी) भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत झालेल्या मतदानात ८६.३३ टक्के मतदान झाले. सोमवारी २० नोव्हेंबर रोजी कसबा बावडा रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृह सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात होणार…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: आज घरात हर्ष आणि आनंदाचे वातावरण राहील. वृषभ: घरातील व्यक्तींबरोबर आनंदात वेळ घालवाल. मिथुन: शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. कर्क : यश,…
हिवाळी ऋतू सुरु झाला की अनेकांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सर्दी आणि खोकला आता सामान्य झाले आहे. प्रत्येकाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो.अनेक औषधे घेऊन देखील ती बरी…
गारगोटी(प्रतिनिधी) राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्यांक लोकसमुहातील नागरीकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण विकास योजनेतून राधानगरी, भुदरगड…
कोल्हापूर: कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.…
गडहिंग्लज(प्रतिनिधी) बारा बलुतेदारांना व्यवसायिक प्रशिक्षण व व्यवसायाच्या आर्थिक मदतीसाठी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ‘ही नाविन्यपूर्ण योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम या योजनेचा…
बहिरेश्वर प्रतिनिधी…. मौजे म्हारूळ येथील सन 2020 सालची ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक दुध संस्थाच्या कर्मचाऱ्यांनी पूढाकार घेवून बिनविरोध केली होती. पाच वर्ष पाच सरपंच,चार उपसरपंच अशी रचना करून प्रत्येक गटाला सरपंच…