राजस्थान : लिव्ह इन रिलेशनशिपच्या नात्याचा धक्कादायक अंत समोर आला आहे. माणूसकीला काळीमा फासणारी, क्रूरतेची सीमा पार करणारी घटना उदयपूर येथे घडली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि…
नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा जगभर सुरू आहे. पाकिस्तानही यातून सुटला नसल्याचं चित्र आहे. इस्रोने एक दिवसापूर्वी राम मंदिराचा सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध केला होता, त्यावर पाकिस्तानमधील लोकांचे…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: हाती आलेली संधी अनिर्णायकतेमुळे आपण आज गमावून बसाल.. वृषभ: संधीचा लाभ घेता येणार नाही मिथून: विचारांत व्यस्त राहाल. कर्क: आज कोणताही ठोस…
हृदयविकाराच्या झटक्याने कमी वयातच तरुणांना प्राण गमवावे लागत आहेत. अलीकडेच 30 च्या आतील तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत.हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे कोलेस्ट्रॉल असू शकते. कोलेस्ट्रॉल…
मुंबई: प्रभूचदर्शन घेऊ शकतील. अयोध्येतील या राम मंदिराच्या उभारणीत सर्वसामान्य नागरिकांपासून विविध राज्यांनी मोठ योगदान दिल आहे. त्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत. विविध राज्यांनी मंदिराच्या उभारणीत जे योगदान दिलय,…
मुंबई: अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे . समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा क्षण…
कोल्हापूर : येथील रंकाववेश तालमीच्या वतीने आज आयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. येथील साई मंदिर फुलानी सजवले होते. तर तालीम…
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा पूजेत सहभागी होणार आहे. पण पूजेदरम्यान पंतप्रधान म्हणून त्यांचं महत्त्व शून्य असेल. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रभू श्रीराम यांच्या तत्वांचं पालन केलेलं नाही. विशेषत:…
नवी दिल्ली: अयोध्येत आज सोमवारी (22 जानेवारी) होणाऱ्या रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.आसाममधील नागाव येथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जात आहे परंतु या पाईपलाईनला वारंवार गळती लागत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यंदा पाऊस कमी असल्याने मुळातच धरणात पाणी…