पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्यावतीने पुणे विभागातील सर्व लोकसभा मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे विभागस्तरीय प्रशिक्षण ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान यशदा येथे आयोजित करण्यात…
नागपूर : आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी गोड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरातील संविधान चौकात समितीचे 3 आंदोलक मागील…
मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबाबत तथ्यहीन आरोप करण्यासंदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. आमदार गणपत गायकवाड यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची…
पंढरपूर : अजित पवार यांनी बारामती येथील मेळाव्यात केलेल्या विधानामुळे जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. मात्र, त्यांच्या यांच्या विधानाचा विपर्यास करून आव्हाड हे अजित पवार यांना टार्गेट करीत आहेत. त्यामुळे…
कोल्हापूर : आरोग्य सेवा देणे आणि गरिबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हीच खरी सेवा आहे असे मत आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले.जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन व भारती विद्यापीठ…
नाशिक : नाशिकमध्ये श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम जनसेवा प्रतिष्ठान आयोजित वारी आपल्या दारी, अभंग पंचविशी प्रकाशन आणि ग्रंथदान सोहळ्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभेचे…
कोल्हापूर( प्रतिनिधी) : शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात आज (सोमवारी) अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडीसाठी संचालकांची बैठक झाली. यामध्ये संघाच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह पाटील (मुरगूडकर) तर उपाध्यक्षपदी राजसिंह शेळके यांची निवड करण्यात आली.निवडणूक…
जालना: सग्यासोयऱ्यांबाबतच्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होवून त्याची अंमलबजावणी व्हावी, ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना नोंदी मिळालेल्यांच्या आधारे आरक्षण मिळावे, यासाठी १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार आहे.ओबीसीतून आरक्षण मिळावे…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते.. मेष : आज परिवारात मतभिन्नतेचे वातावरण राहील. वृषभ: कुटुंबाशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. मिथुन: आईची तब्बेत बिघडू शकते. कर्क: मनात नकारात्मक विचार येतील. …
मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. एखाद्या दिवशी जेवणात मीठ नसेल तर कितीही चांगलं असणारं अन् बेचव लागतं. पण मीठ योग्य प्रमाणात असेल तर त्याच जेवणाला चव येते. पण याच मिठाचं…