उचगांव हायवे उड्डाणपुलाचे पाडकाम यात्रा काळात नको

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरण विस्तारीकरणाचे काम सुरू अहे. त्यात उचगांव उड्डाणपूल व सरनोबतवाडी येथील पुल पाडण्यात येणार आहे. यात्रा काळात हे पाडकाम जर हाती घेतले तर वाहतुक कोंडीचा गंभीर…

पाणी पट्टीच्या विलंब आकारामध्ये 50 टक्के सलवत

कोल्हापूर: महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पट्टीच्या विलंब आकारामध्ये 50 टक्के सलवत योजना सुरु केली आहे. 1 ते 29 फेब्रुवारी 2024 अखेर पाणीबिलाची थकीत रक्कम एकरक्कमी भरल्यास विलंब आकारामध्ये 50…

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती साजरी

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी…

नगररचना विभागाकडे बांधकाम परवानगीतून ६३ कोटी कर जमा

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सर्वच बांधकामांना महापालिकेच्या नगररचना विभागातून परवानगी देण्यात येते. महापालिकेच्या महसुलासाठी हा विभाग आर्थिकदृष्ट्या महत्वाचा व मोठा हातभार ठरत आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ…

शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरामध्ये दर शनिवारी स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. आज शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शहरातील मुख्य रस्ते, चौक, डिव्हाईडर यांची स्वच्छता करण्यात आली. सदरची…

भारत आणि इंडियातील दरी संपवावी लागेल – डॅा. रघुनाथ माशेलकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकाच भारतामध्ये एकीकडे भारत आणि इंडिया वसलेले असून त्यातील दरी संपवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे लागतील असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॅा. रघुनाथ माशेलकर यांनी केले. असा असावा नवा…

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आता सेवानिवृत्तीचे वर 58 वरून 60 वर्षे करण्याचा शासनाचा विचार

मुंबई : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या…

प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी गोंड गोवारी समाजाचे तीव्र आंदोलन

नागपूर : आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी गोड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरातील संविधान चौकात समितीचे 3 आंदोलक मागील…

यंदाच्या केंद्रीय बजेटमध्येही रेल्वे सुसाट असेल….

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून प्रवासी आणि माल वाहतूक रेल्वे गाड्यांची गती वाढली असून यंदाच्या केंद्रीय बजेटमध्येही रेल्वे सुसाट असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.रेल्वेची अनेक कामे राज्यभरात सुरु असून…

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर..

कोल्हापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मंत्री…