पंढरपूर : अजित पवार यांनी बारामती येथील मेळाव्यात केलेल्या विधानामुळे जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. मात्र, त्यांच्या यांच्या विधानाचा विपर्यास करून आव्हाड हे अजित पवार यांना टार्गेट करीत आहेत. त्यामुळे…
कोल्हापूर : आरोग्य सेवा देणे आणि गरिबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हीच खरी सेवा आहे असे मत आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले.जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन व भारती विद्यापीठ…
नाशिक : नाशिकमध्ये श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम जनसेवा प्रतिष्ठान आयोजित वारी आपल्या दारी, अभंग पंचविशी प्रकाशन आणि ग्रंथदान सोहळ्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभेचे…
कोल्हापूर( प्रतिनिधी) : शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात आज (सोमवारी) अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडीसाठी संचालकांची बैठक झाली. यामध्ये संघाच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह पाटील (मुरगूडकर) तर उपाध्यक्षपदी राजसिंह शेळके यांची निवड करण्यात आली.निवडणूक…
जालना: सग्यासोयऱ्यांबाबतच्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होवून त्याची अंमलबजावणी व्हावी, ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना नोंदी मिळालेल्यांच्या आधारे आरक्षण मिळावे, यासाठी १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार आहे.ओबीसीतून आरक्षण मिळावे…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते.. मेष : आज परिवारात मतभिन्नतेचे वातावरण राहील. वृषभ: कुटुंबाशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. मिथुन: आईची तब्बेत बिघडू शकते. कर्क: मनात नकारात्मक विचार येतील. …
मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. एखाद्या दिवशी जेवणात मीठ नसेल तर कितीही चांगलं असणारं अन् बेचव लागतं. पण मीठ योग्य प्रमाणात असेल तर त्याच जेवणाला चव येते. पण याच मिठाचं…
कोल्हापूर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभर वेगाने काम सुरू आहे. आज राज्याचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा झाला. त्यातून भाजपा जिल्हा कार्यालयामध्ये कोल्हापूर,…
कोल्हापूर (प्रतिनिधी) शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळ आवश्यक असून कोल्हापुरात सुरु असणाऱ्या क्रीडा स्पर्धांप्रमाणे जिल्हा परिषदांच्या विभाग स्तरावरील क्रीडा स्पर्धा सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही देवून यासाठी ग्राम…
नवी दिल्ली: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर सरकारी यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. ‘भाजपमध्ये आल्यावर सर्व गुन्हे माफ होतात, पण मी…