कोल्हापूर( प्रतिनिधी ): असं म्हटले जाते की एका मोठ्या वृक्षाखाली दुसरं झाड वाढत नाहीत. राजकारणाच्या बाबतीत सुद्धा तसच म्हटले जाते की राजकारणाचा वारस असलेली लोक मोठी होण्यास अडचण निर्माण होते.…
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मच्छिंद्र कांबळे लिखित ‘शाहीनबाग ‘ या कादंबरीवर आधारित व अनुप जत्राटकर दिग्दर्शित ‘ वणवा ‘ या लघुपटाचा प्रीमिअर शो एम .के फाउंडेशन च्या वतीने कोल्हापूर…
मुंबई: न्या. संदीप शिंदे समितीने ५७ लाख कुणबी नोंदी शोधल्या असल्या तरी या नोंदींच्या आधारे प्रत्यक्षात कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ शोधण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे वंशावळ सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारने…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने आज शुभ दिवस आहे वृषभ: सरकार कडून लाभ होण्याची शक्यता. मिथुन : व्यवसाय धंद्यात वरिष्ठ अधिकार्यांचा चांगला…
सर्दी-खोकला किंवा सूज येण्याची समस्या असेल लोक आल्याचा वापर करतात. अनेकांना हे माहीत नसेल पण आल्याचं पाणी प्यायल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होतात. आल्याचं पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्यास तुम्हाला दिवसभरासाठी…
उचगाव: शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व सकल मराठा समाज यांच्या वतीने उंचगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोटर…
कोल्हापूर( प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयाच्या प्रांगणात 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहीद जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या वीरमाता श्रीमती मनीषा मदनराव सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण…
कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांच्या हस्ते व शहराध्यक्ष आर.के.पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिनानिमित्त…
कागल (प्रतिनिधी) : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगा-यमगर्णी येथील वेदगंगा नदीवरील पूल कागलमधील प्रस्तावित पिलरच्या पुलाप्रमाणे व्हावा.अशी सीमा भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटकातील सर्वपक्षीय स्थानिक…
कोल्हापूर(प्रतिनिधी) : देश आर्थिक सत्ता बनवायचा आहे. त्यासाठी शेती क्षेत्र सर्वात मोठे माध्यम आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे, असे उदगार वैद्यकिय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री ना.हसन…