शहाजी महाविद्यालयात झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरी

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील पर्यावरण वाचले तर आपण उद्या वाचणार आहोत.हवा, पाणी, जमीन प्रदूषणावर वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन हाच उपाय आहे.येणारा रक्षाबंधन सण देखील पर्यावरण पूरक साजरा करा,प्रत्येकाने झाडे लावा…

राजाराम तलावात जीवन संपवलेल्या कुलकर्णी बहिण भावाने आईच्या स्मरणार्थ दिली होती 25 लाखांची देणगी

कोल्हापूर: स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी या बहिण भावांनी राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.हे दोन्ही बहिण भाऊ उच्चशिक्षित होते.काही महिन्यापूर्वी आपल्या प्रिय आईच्या स्मरणार्थ वाईच्या प्राज्ञपाठ…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताबद्दल केले ‘हे’ विधान

नाशिक = सदगुरू गंगागिरी महाराज संस्थान तर्फे सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे आयोजित हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘राज्यात संतांच्या केसांनाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही’ असे सूचक विधान…

रत्नागिरीतील दुर्दैवी घटना: रक्षाबंधनाआधीच भावाने संपवले जीवन!

रत्नागिरी: रत्नागिरीतील एका तरुणाने रेल्वे पुलावरून उडी मारून रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने आपल्या बहिणीला व्हिडिओ कॉल करून मी ट्रेन खाली आत्महत्या करीत असल्याचे सांगितले सुरेंद्र राजेंद्र कीर…

विनेश फोगट मायदेशी परतली;

दिल्ली :भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट शनिवारी सकाळी मायदेशी परतली आहे. दिल्ली विमानतळावरून बाहेर आल्यानंतर तिथे आलेल्या चाहत्यांनी विनेशचे जोरदार स्वागत केले. हे पाहून विनेश फोगटला अश्रू अनावर झाले. पॅरिस…

इचलकरंजीत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत, दोन गटात मारामारी: एकाचा मृत्यू

कोल्हापूर:अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त इचलकरंजी मध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन गटात वाद झाला .यामध्ये रुई येथील सचिन बाबासो कांबळे (वय 36) हा तरुण जखमी झाला होता ,त्याचा आज पहाटे उपचारादरम्यान…

साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे घसरले;

वाराणसी:भीमसेन स्थानकादरम्यान रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास वाराणसी-अहमदाबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे रूळावरून घसरले. या अपघातात कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. लोको पायलटने दिलेल्या माहितीनुसार…

संजय राऊत यांची राज्य सरकारवर टीका ,म्हणाले …… !

मुंबई: संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात ‘तीन घाशीराम कोतवालांचं सरकार आहे’ असं संजय राऊत म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही असंही संजय…

चोरट्यांची हुशारी; चोरीनंतर मागमुस न ठेवण्याचा प्रयत्न;

सांगली :सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे चोरट्याने बंद बंगला फोडला. त्यानंतर गव्हर्मेंट कॉलनीत ही बंद फ्लॅट फुटला. दोन्ही ठिकाणी चोरट्याने हातमोजे वापरले, तसेच श्वानाला चकवण्यासाठी चोरीनंतर सर्वत्र पाणी ओतून ठेवले. चोरीनंतर…

भाजपकडे ‘जनसुराज्य’ कडून मिरज, जत मतदारसंघाची आग्रही मागणी

सांगली : जनसुराज्य शक्ती पक्षाचा मिरज व जत विधानसभेच्या जागेचा आग्रह असून, याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे या जागांची मागणी करण्यात आली आहे . तरी कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन…

🤙 8080365706