कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत 98 गुण संपादन करत फिजिओथेरपी कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागात विद्यार्थ्यांना बी.एस्सी. – नॅनो सायन्स व तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध असून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या…
कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवाजी विद्यापीठात राजर्षींच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. आज सकाळी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.…
कोल्हापूर: भगवान महावीर अध्यासनाच्या नुतन इमारत बांधकामासाठी दिगंबर जैन बोर्डिंगचे श्री. सुरेश रोटे यांनी रू.१,00,000/- लाखाची देणगी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिली. तसेच कोल्हापूरातील आनंद यात्री ग्रुपचे आप्पासाहेब इनामदार यांनी देखील…
कोल्हापूर– शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार यांची जयंती आज विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते…
कसबा बावडा/ वार्ताहर बारावीचा ऑनलाईन निकाल सोमवारी जाहीर झाला असून डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९९.१७ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत कौस्तुभ नागवेकर याने ९२.१७ टक्के गुणासह प्रथम…
कोल्हापूर : (किशोर जासूद) महाराष्ट्र दिनी दिनांक १ मे २०२५ रोजी रोटरी क्लब हॉल, कोल्हापूर येथे “साहित्य संमेलन व राष्ट्रीय संवाद परिषद 2025” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात…
म्हालसवडे / प्रतिनिधी लेखक हा सांगण्याचा नाही तर वाचण्याचा विषय आहे. वाचनामुळेच लेखन करू शकलो आणि त्यामुळेच साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त करू शकलो. लहानपणी आम्हाला पुस्तके वाचायला मिळाली नाहीत. एका…
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरु केलेली आहे. सन 2024-25 मध्ये इयत्ता 1 ली, 2 री KTS, इ. 3 री ते इ. 7…
कोल्हापूर वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे, त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करावी. पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा पुढाकार आणि सहभाग महत्वाचा असून प्रदूषण नियंत्रणासाठी रिसायकल आणि रियुजवर…