कोल्हापूर (किशोर जासूद) विलासराव शिंदे पश्चिम भाग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. आष्टा च्या वतीने ई.१०वी व ई.१२वीपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थीचा सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक तथा…
कोल्हापूर – काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत देश प्लास्टिक कचऱ्याने विद्रुप होत आहे. सिक्कीम मात्र देशातील सर्वाधिक कमी प्रमाणात प्लास्टिकचा वापर करणारे ते राज्य ठरले आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासह इतर सर्व…
कुंभोज (विनोद शिंगे) संजय घोडावत विद्यापीठाने या वर्षीही चांगल्या प्लेसमेंटची परंपरा कायम राखत 2024-25 अकॅडेमिक वर्ष संपण्याचा आधीच २०० हुन अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी प्राप्त करून दिली. अभियांत्रिकी,…
कोल्हापूर : “विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अफाट प्रगती झालेली असली तरी, आज कोणतंही यंत्र माणसाच्या मनाचा थांग लावू शकलेलं नाही. मानवी संवेदनशीलता, विचार, भावना आणि आत्म्याची ओळख हे फक्त साहित्यच करून देऊ शकतं, म्हणून साहित्य हेच…
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठ आणि लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथे दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेचा शुभारंभ बुधवार दि. 14 मे रोजी ज्येष्ठ इतिहास…
कोल्हापूर: देशभक्ती सप्ताह साजरीकरण अंतर्गत शिवाजी विद्यापीठांमध्ये सिक्युरिटी विभागा मध्ये कार्यरत असलेले संरक्षण दलातील माजी सैनिक व अधिकारी यांनी देशासाठी दिलेल्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सन्मान करण्यात आला.…
कोल्हापूर– शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, कुलसचिव डॉ.विलास शिंदे,…
कुंभोज (विनोद शिंगे) एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली चा दहावीचा निकाल ९८.४३ टक्के लागला. यामध्ये प्रथम क्रमांक पार्श्व अभिनंदन पाटील याला ९८.८० टक्के, द्वितीय क्रमांक पार्श्व सुधीर पाटील…
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. आता…
कोल्हापूर : कौटुंबिक आणि सामाजिक अंत:प्रवाह समजून घेताना वेदनेचे समाजशास्त्रही समजून घेण्याची आज महत्त्वाची गरज आहे. समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी हे आव्हान पेलले पाहिजे, असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. विवेक कुमार…