कोल्हापूर (प्रतिनिधी) :जल जीवन मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयामध्ये पाणी पुरवठयाची कामे सुरू आहेत. ही कामे गुणवत्तापूर्ण व्हावी यासाठी ग्राम पंचायत स्तरावरील पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांचे व ग्रामसेवकांचे बळकटीकरण…
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना- २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ दि.२१ ऑक्टोबर २०२२ होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना…
कोल्हापूर (प्रतिनिधी) :विरोधी आघाडीच्या संचालिका महाडिक यांनी उलटसुलट विधाने करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करू नये.तसेच मुंबईतील दूध पॅकिंगवरुन सत्ताधारी आघाडीच्या नेते मंडळीवर केलेली टीका निराधार असल्याचे गोकुळचे चेअरमन…
कोल्हापूर (प्रतिनिधी): रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ तातडीने स्थापन करावे अशी मागणी राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सफर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे. आज (शनिवारी) कोल्हापूर प्रेस क्लब…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : नगररचना विभागामार्फत आयोजित दोन दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये १०८ बांधकाम परवानग्या देण्यात आल्या. काल (शुक्रवारी) कॅम्पमध्ये ४६ बांधकाम परवानग्या, १७ भोगवटा प्रमाणपत्र, ८ विभाजन, ६ बांधकाम परवानगींना मुदतवाढ…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : विजया महिला दूध संस्था गुंजेगाव ता.मंगळवेढा जि.सोलापूर या संस्थेत गोकुळच्या बल्क मिल्क कुलरचे उद्घाटन करण्यात आले.गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि सोलापूर विधानपरिषदचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेअंतर्गत शहरातील थकबाकीदारांकडून २४ लाख ७७ हजार १०४ रुपये थकबाकी वसूल करण्यात आली. तसेच थकबाकी भरणा न भरलेल्या १३…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिव्यांगाचे ओळखपत्र देण्यासाठी कोणी आर्थिक मागणी केली असल्यास त्यांना पोलीस विभागात तक्रार करून पकडून द्यावे जेणेकरून दिव्यांगाची आर्थिक फसवणूक होणार नाही असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसाने राजाराम बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला होता. सदरच्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सात फुटांनी वाढ झालीय. तसेच जिल्ह्यातील…