गारगोटी (प्रतिनिधी) : एका ग्रामपंचायतीचे अतिक्रमण काढण्यासाठी मुंबई उच्चन्यायालयाने दिलेले निर्देश हे महाराष्ट्रातील लाखो नागरीकांना त्रासदायक ठरणार आहे. अतिक्रमण सरसकट काढयाचा निर्णय नगरीकांवर अन्याय करणारा असून गायरान मधील अतिक्रमणे नियमानुकूल…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दि.१४ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत संपन्न होणाऱ्या ६९ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्ताने गोकुळ तर्फे सहकार ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात चेअरमन विश्वास…
मिरज : मध्य रेल्वेतर्फे मुंबई शहरातील रोड ओव्हर ब्रिज हटविण्यासाठी शनिवार, १९ नोव्हेंबर व रविवार, २० नोव्हेंबरदरम्यान २७ तासांचा वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे शनिवारी कोल्हापूर –…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत जिल्हयातील सर्व गावात हागणदारीमुक्त सातत्य ठेवणे, वैयक्तीक शौचालयाचा वापर होणे, तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या राज्यपालांच्या उपस्थितीत आज (शुक्रवारी) कोल्हापूरात ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक आयोजित करण्यात आली आहे. येथील रेसिडन्सी क्लबमध्ये ही बैठक सुरु आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक…
मुंबई (वृत्तसंस्था) : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रात वर्षभरात ७५ हजार रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली. २ हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हे आकडे पुढे वाढत जातील.…
गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयाचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून यामुळे गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यात…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या राज्यपालांची शिवाजी विद्यापीठात ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक आयोजित करण्यात आली आहे. दि.४ नोव्हेंबर रोजी हि बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बलात्कार तसंच लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये करण्यात येणाऱ्या कौमार्य चाचणी म्हणजेचं टू फिंगर टेस्ट वर सुप्रीम कोर्टानं बंदी घातली आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली…
नवी मुंबई (वृत्तसंस्था) : दि.१ नोव्हेंबरपासून सुरु होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल १४ हजार ९५६ पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत…