मुबंई :राज्यात आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागात 11 हजार पदांसाठी भरती होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना…
कोल्हापूर : शहरातील यादव नगर शास्त्रीनगर वाय पी पवार नगर आदी उपनगरात गेल्या सहा महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाले आहे या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक नियाज…
मुंबई : ऑनलाइन गेमच्या जाहिरातीमधून युवा वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. ऑनलाइन गेमच्या जाहिराती बंद केल्या पाहिजेत, यासाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू हे मागील काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. दरम्यान, ऑनलाइन…
कोल्हापूर: शाळांच्या भौतिक शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यास मी सदैव कटिबध्द आहे,अशी ग्वाही आमदार प्रा.जयंत आसगांवकर यांनी दिली. मेन राजाराम हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात…
कोल्हापूर : कोल्हापुरात हेल्मेटसक्ती चे प्रशासना मार्फत परिपत्रक जारी करण्यात आल्यानंतर आता कोल्हापूतील आरटीओ विभाग कार्यालयापासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरटीओ विभागामार्फत दंडात्मक कारवाईची मोहीम राबवली…
कोल्हापूर : दोन महिन्याहून अधिक काळ रिक्त असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंजूलक्ष्मी या सध्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त म्हणून…
कोल्हापूर : येथील राजर्षि शाहू गव्हर्मेट सर्व्हन्ट को- ऑप बँकेमार्फत सभासदांच्या मुलींसाठी “पद्माराजे पारितोषिक” रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ रविवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी…
कोल्हापूर : आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांना भेटी देऊन, कोल्हापूरकरांची दिशाभूल करण्याऐवजी त्यांना निधी मंजूर करून आणण्याचा अधिकार असेल तर त्यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी नवीन प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करावेत, त्या निधीसाठी…
बालिंगा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हान कोल्हापूर येथे संपर्क दौऱ्यात आले असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जागा ही काँग्रेसला मिळावी आणि अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव बाजीराव खाडे…
कोल्हापूर : आई- वडिलांची मालमत्ता पैसा हवा पण वृद्धापकाळात आई-वडिलांचा सांभाळ करायचा नाही, ही प्रवृत्ती समाजात वाढत आहे. म्हातारपणी आई- वडिलांना सांभाळत नसल्यामुळे त्यांच्यावर निराधार होण्याची वेळ येते. अशा अपप्रवृत्तींना…