कळे: आदर्श कॉलेज विटा या ठिकाणी झालेल्या शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय सायकलिंग स्पर्धेमध्ये विठ्ठलराव पाटील महाविद्यालय, कळे ने घवघवीत यश संपादन केले, सदर स्पर्धेमध्ये एकूण 30 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला…
राज्यातील १६ शहरांतील वीजकंपन्यांचे खाजगीकरण होणार अशा बातम्या काही माध्यमांत प्रसिद्ध झाल्या होत्या. पण राज्यातील या शहरांतील वीजकंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा कोणताही विचार नाही, हे मी शासन प्रतिनिधी म्हणून आपणास सांगत…
आजचं राशीभविष्य गुरूवार, १० मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेने महाराष्ट्रातील निवडक 12 मुलींसाठी गिर्यारोहणाच्या संपूर्ण प्रशिक्षणासाठी सहा महिन्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. याच मुलींच्या प्रशिक्षण शिबिराला बसाल्ट क्वीन असे नामकरण केले होते. शिवदुर्ग च्या…
नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजाराने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या तेजीसह आपला व्यवसाय संपवला. सेन्सेक्स 1,223 अंकांनी चढत 55 हजारांच्या जवळ पोहोचला तर निफ्टी 16,300 च्या वर बंद झाला.आज…
गडहिंग्लज – कोल्हापूरातील रेल्वे सुरळीतपणे सुरु व्हावी यासाठी मी वारंवार अधिकाऱ्यांना सूचना करीत असतो. रेल्वेचे उदाहरण इतक्यासाठीच देत आहे की सध्या कोल्हापूर जिल्ह्यात समझोता एक्स्प्रेसची चर्चा आहे. या एक्स्प्रेसचा कोठे…
कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून राज्यातील थंडीचा कडाका तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळे आता वातावरणातील बदलांना वेग आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सुरुवात केली…
मुंबई : भाजपा आमदार गिरीश महाजन यांना मुंबई हायकोर्टाने फटकारलं आहे. हायकोर्टाने गिरीश महाजन यांची याचिका फेटाळली आहे. गिरीष महाजन यांनी अध्यक्ष निवडीमध्ये नियम बदल केल्याने लोकशाहीचा गळा घोटल्याचे हायकोर्टात…
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया संपुष्टात येताच तेल उत्पादक कंपन्यांनी इंधन दरात वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. इंडियन ऑइल कंपनीने याबाबत पुढाकार घेतला असून पेट्रोल दरांत…
नवी दिल्ली : केंद्र सरकारने २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने म्हटले आहे.…