कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजीत पाटील व हे सर्वजण गोव्यात एकाच ठिकाणी आहेत. महाराष्ट्रात…
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, “या पराभवाची…
मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेकडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची विधान भवनाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली असून एकनाथ शिंदेंच्याऐवजी…
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. त्याचा केंद्रबिंदू गुजरातमधील सूरत असून त्याचे धक्के महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत बसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवेसेनेचे चार मंत्री, विधानसभा आणि विधान…
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून शिवसेनेचे ११ नाराज आमदार नेते एकनाथ शिंदे यांच्यासह गुजरातमध्ये आहेत. हे सर्व आमदार कालपासून नॉट रिचेबल असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील…
मुंबई : विधानपरिषदेच्या निकालानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर नॉट रिचेबल होते. तर ते ११आमदारांसह सूरतमधील एका हॉटेलात असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे…
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र, काँग्रेसनं भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपच्या कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या…
मुंबई : बिग बॅास फेम अभिजित बिचुकले राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी १०० आमदारांच्या सह्या आवश्यक असतात. यासाठी बिचुकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता पाहिल, अस दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
नवी दिल्ली : पंतप्रधानांना काळे कृषी कायदे परत घ्यावे लागले, त्याच पद्धतीने त्यांना ‘माफीवीर’ होऊन देशातील तरुणांची मागणी मान्य करावी लागेल आणि ‘अग्निपथ’ परत घ्यावे लागेल’ असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते…