कोल्हापूर: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येणार यावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर कोल्हापूरमधील छत्रपती ताराराणी चौकामध्ये माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित उर्फ नाना…
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडलं. मुख्यमंत्री पदाबरोबरच त्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही…
कागल :महात्मा फुले योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने पन्नास हजार रुपये देय असणारे प्रोत्साहन अनुदान देण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे. पण नवीन नियम, जाचक अटी आणि निकषांचा घाट घातल्यामुळे…
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा फैसला उद्या, ३० जून रोजी होणार असून बंडाचा झेंडा हाती घेतलेली शिंदेसेना उद्या मुंबईत पोहचणार आहेत. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या प्रक्रियेत आम्ही सर्व आमदार…
मुंबई: जून महिना महाविकास आघाडी सरकारसाठी धोकादायक ठरला असून या महिन्यात सरकारचे अस्तित्व संपण्याची वेळ आली आहे. १० जूनला राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीस धोबीपछाड बसली. त्यानंतर २० जूनला विधान परिषदेच्या…
कोल्हापूर : कितीही संकटे येऊ द्या… कोण कितीही फुटून जाऊ दे.. शेवटपर्यंत शिवसेनेसोबत… गेले ते कावळे राहिले ते मावळे… सेनाप्रमुखांची शिकवण सोडणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य…
मुंबई : एकनाथ शिंदे आज मुंबईत येण्याची शक्यता असून सरकारचा पाठिंबा काढला असल्याचे पत्र ते राज्यपालांना देण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावरून एकनाथ शिंदे यांनी…
बहिरेश्वर : केंद्र सरकारने सुरु केलेली अग्निपथ योजना बेरोजगारी वाढवणारी असल्याने त्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसने आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली फुलेवाडी येथे आंदोलन केले. यावेळी आमदार पी. एन. पाटील म्हणाले,…
जयसिंगपूर : शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आहे. तर यड्रावकर यांच्या समर्थनार्थ जयसिंगपूर येथे शेकडो समर्थक एकवटले आहेत. दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्की…
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या याचिकेत शिवसेनेच्या ३८ आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा केला आहे. यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…