कोल्हापूर:मा.आ.चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली कुंभी-कासारी परिसरातील काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला. यशवंत बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक एकनाथ पाटील, आर.बी. खत कारखान्याचे माजी चेअरमन आनंदराव लहू पाटील,…
कोल्हापूर:श्रीपतरावदादा बोंद्रे सहकारी बँक, शाहूपुरी येथे राहुल पाटील-सडोलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोलिक ता. पन्हाळा येथील जनसुराज्य शक्ती पक्षातून कॉंग्रेस पक्षात शिवाजी विष्णू कांबळे, अमोल वसंत कांबळे, प्रकाश कृष्णा…
कोल्हापूर : कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्यांनी विकासाच्या नावाखाली कोल्हापूरच्या नागरिकांची केवळ दिशाभूल केली आहे. मात्र सत्यजित कदम यांनी गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा नियोजन समिती तसेच विविध निधीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभाग…
कोल्हापूर : कवठेगुलंद येथील युवराज जगताप यांनी यड्रावकर गटात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मल्लाप्पा चौगुले,रनजीत शिंदे,आनंदा कुम्मे, श्रीकांत महाडिक,युवराज…
कोल्हापूर: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आमदार सतेज पाटील यांनी स्वागत केले.विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा कालचा कोल्हापूर दौरा…
कोल्हापूर : आपला विरोधक तुरुंगातच गेला पाहिजे, त्याचं कुटुंब तुरुंगात गेलं पाहिजे, मगच आपण आमदार होऊ या भावनेने पछाडलेले व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आहे. अशा नतद्रष्ट, खलनायक प्रवृत्तीच्या व्यक्तीला कागलची जनता लोकप्रतिनिधी…
कोल्हापूर: जयसिंगपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कलकुटगी यांनी आपल्या २५० कार्यकर्त्यांसह राजर्षी शाहू विकास आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय…
कोल्हापूर: आजरा तालुक्यातील भादवण गावात दौऱ्यानिमित्त गेलो असता गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी समरजित घाटगेंनी संवाद साधला . याप्रसंगी त्यांच्याशी अनेक विषयांवर सखोल चर्चा…
कागल : बामणी ता. कागल येथील पांडुरंग दूध संस्थेचे चेअरमन व पार्थसारथी विकास सेवा संस्थेचे संचालक ॲड. सुशांत सदाशिव पाटील, दूधगंगा सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व शाळा समितीचे अध्यक्ष शिवाजी…
कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे निश्चित आहे. गेल्या अडीच वर्षातील विकास कामांचा कोटा भरून काढण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करण्यास कटिबध्द…