मुंबई : महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण…
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारकडे देणारे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत आज कोणतीही चर्चा न करता मंजूर करण्यात…
पुणे : देशाच्या इतिहासात पुणे शहराचे योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे…
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुणे मेट्रो तसेच विविध विकासकामांचा प्रारंभ होत आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करत ‘मोदी गो…
पुणे : नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रिमंडळातून काढा, असं बोलताय. नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रीमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला हे पाहण्यात किंवा…
मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी तारीख द्या, तसेच बारा आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय लवकर घ्यावा, अशा आशयाचे निवेदन महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार…
मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, ही महविकास आघाडी शासनाची भूमिका असून ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक…
मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून विधानसभेत दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व मंत्री छगन भुजबळ आमनेसामने आल्याने त्यांच्यात तू तू – मै मै झाले. त्यामुळे सभाग्रहात मोठा गोंधळ…
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबाफुले, सावित्रीमाई यांचा अवमान केला आहे. या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेलअशी मागणी करत राज्यपाल कोश्यारी यांना परत…
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळे व बेफिकीरमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले गेले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे,…