उद्धव ठाकरे ‘याचा’ राजीनामा देणार नाहीत

मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, त्यांनी प्रत्यक्ष सभापतींकडे राजीनामा दिलेला नव्हता. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता हा…

काँग्रेसचा विचार कधीही संपणार नाही : आ. पी. एन. पाटील

भोगावती (प्रतिनिधी) : पंच्याहत्तर वर्षापूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात टाचणीही तयार होत नव्हती. मात्र कॉंग्रेस पक्षाने देशात पायाभुत सुविधा निर्माण करून देशात विकासाची घोडदौड सुरु केली आहे. सर्वसामान्यांसाठी आधार…

भाजप प्रदेशाध्यक्षपदी ‘यांची’ तर मुंबई अध्यक्षपदी ‘यांना’ संधी

नवी दिल्ली : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ हा निकष लावला जातो.…

…तर ‘यामुळे’ शहीद झालो असतो : एकनाथ शिंदे

सातारा : बंड करताना थोडा जरी दगाफटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता. लोकांच्या आणि देवीच्या आशिर्वादाने सगळं काही सुरळीत झालं, असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं…

शिवसेनेच्या ‘त्या’ निर्णयावर काँग्रेस, राष्ट्रवादी नाराज

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने सत्ता स्थापन केली. मात्र अजूनही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरूच आहे. शिवसेनेने इतर पक्षांशी चर्चा न करता विधान परिषदेच्या…

नितीश कुमार बिहारचे आठव्यांदा मुख्यमंत्री; तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

पाटणा : नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ…

मित्र पक्षांच्या पाठीत सुरा खुपसण्यात भाजपा एक्सपर्ट; ‘यांचा’ आरोप

मुंबई: भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांच्या पाठीत सुरा खुपसण्यात एक्सपर्ट आहे’, असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाचे खासदार आणि बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्यावर केला…

बुलेट ट्रेनवर ६ हजार कोटींची उधळपट्टी; राज्यातील ED सरकार महाराष्ट्रासाठी आहे का गुजरातसाठी?: ‘यांचा’ सवाल

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन ३९ दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी हे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. विदर्भ,…

बिहारमध्ये राजकीय भूकंप; जेडीयू-भाजप युती तुटली; नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजपसोबत सत्तेत असलेल्या नितीश कुमार यांनी सत्तेपासून काडीमोड घेतल्याने राज्यातील भाजप जेडीयुचे सरकार कोसळले असून नितीश कुमार आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.…

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; १८ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार आज अखेर झाला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्यात एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या…

🤙 8080365706