मुंबई: मुंबईतील अभ्युदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला गती देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्वसन सदनिकांचे किमान चटई क्षेत्र 620 चौ. फूट निश्चित करून नव्या निविदा तातडीने काढण्याचे निर्देश दिले. याआधी…
मुंबई: राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन‘ म्हणून…
मुंबई :- राज्यातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात राज्यातील पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन योजनेतील बदलाबाबत नव्याने प्रस्ताव सादर…
मुंबई :- बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरातील एका गावात रसवंतीच्या मशिनमध्ये केस अडकून गंभीर जखमी झालेल्या १६ वर्षीय मुलीच्या उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदशीलतेमुळे अवघ्या दोन तासात एक लाख रुपयांची मदत…
मुंबई : निधी वाटपावर राज्य सरकारने ६० टक्क्यांची मर्यादा घातली असताना राज्य मंत्रिमंडळातील ४१ सदस्यांसाठी अॅपल कंपनीचे आयपॅड खरेदी करण्यास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. कागदविरहित मंत्रिमंडळाच्या बैठकांसाठी ही…
मुंबई : कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गातील (क्र.१६६) भूसंपादनाची प्रक्रिया चोकाक ते अंकली दरम्यान थांबविण्यात आलेली प्रक्रिया सुरू करावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.…
मुंबई: ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. मंत्रालयात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या…
कोल्हापूर : सर्वसामान्या नगारिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना पंतप्रधान…
मुंबई: महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागात गुंतवणूक व्हावी, यासाठी इको सिस्टीम तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागाचा संतुलित विकास झाल्याचे…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे ‘महाराष्ट्र TVJA Excellence पुरस्कार सोहळा 2025’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवत इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना पुरस्कार प्रदान केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित…