कोल्हापूर : देशभरात धर्माधता आणि जातीयवाद फोफावत चालला आहे. जाती अंत होण्याऐवजी तो आता अधिकच बळकट होवू लागला आहे. एकोप्यानं राहणा-या विविध समाजामध्ये फूट पडू लागली आहे. अशा घटनांना पायबंद…
तळसंदे येथे डी. वाय. पाटील ग्रुपच्या विद्यार्थ्यांशी संवाद तळसंदे: शिक्षणामुळेच व्यक्ती समृद्ध बनतो. उत्तम शिक्षण हेच भविष्य असून चांगल्या शिक्षणातूनचा स्वत:ची व देशाची प्रगती घडेल. शिक्षण क्षेत्रात नवकल्पना व सातत्यपूर्ण…
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार बारावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च…
कोल्हापूर ; सध्याच्या स्पर्धात्मक युगात कराव्या लागणाऱ्या धावपळीत अनेक आजारांना तरुण वयातच आमंत्रण मिळते. भविष्यात बळवणाऱ्या आजारांचे संकेत शरीर वेळोवेळी देत असते. हे संकेत ओळखून त्याचवेळी या आजारांना प्रतिबंध केल्यास…
कोल्हापूर: शिवछत्रपती महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक व राजर्षी शाहू छत्रपतींच्या १५० व्या जयंती वर्षाचा सुवर्णयोग साधत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे जंगी मल्लयुध्द होत आहे. स्वराज्य केसरी २०२४…
मुंबई : मराठ्यांच्या जीवावर मोठे झालात आणि मराठ्यांच्याच आरक्षणाला विरोध करता, बस झालं, आता यापुढे तुम्हाला आमच्या जीवावर मोठं होऊ देणार नाही. मी जिवंत असेपर्यंत मराठ्यांच्या जिवावर कोणालाच मोठं होऊ…
कोल्हापूर (प्रतिनिधी) क्रिडाईतर्फे आयोजित ‘दालन २०२४’ या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम व वास्तूविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच राज्याचे उद्योगमंत्री…
चांगले आरोग्य राखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे गरजेचे आहे. तुमची जर रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर तुम्हाला कोणतेच विषाणूजन्य आजार होऊ शकतं नाही.तुम्हाला तुमचे शरीर मजबूत, तंदुरुस्त आणि निरोगी ठेवायचे…
कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा ग्रामीण व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक जिल्हा अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शहराध्यक्ष आर के पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार…