इचलकरंजी, ता.३० : मतदारसंघात विकास कामासाठी अधिकाधिक निधी खेचून आणणे व देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या विषयावर संसदेत आवाज उठवण्याची जबाबदारी धैर्यशील माने यांनी चोखपणे पार पाडली आहे. आपले मत धैर्यशील…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत महाराष्ट्र एका भटकत्या आत्म्याचा शिकार झाले आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे अशी टीका केली. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार…
शरद पवार, सुशील कुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील हे जनतेच्या भविष्यासाठी नाही तर त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी एकत्र आले, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
शाहूवाडी : आजवरच्या एकाही खासदाराने शाहूवाडी तालुक्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते मात्र खा. धैर्यशील माने खासदार झाल्यापासून या भागाकडे जातीनिशी लक्ष घालून या भागातील रस्ते ,पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यां बरोबरच…
इचलकरंजी : महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात सर्वच समर्थक कार्यकर्त्यांनी थेट मतदाराशी संपर्क साधून मतदानासाठी आग्रह धरावा, आणि माने यांच्या विजयांसाठी रात्रीचा दिवस करून मताधिक्य देण्याचे आवाहन…
इचलकरंजी : कोरोनाच्या काळात खंड पडला असतानाही उरलेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. मतदारसंघात विविध विकास…
इस्लामपूर , प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाचे नेते माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन येऊ घातलेल्या लोकसभा…
राधानगरी : बनाचीवाडी (ता. राधानगरी) हे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांसद आदर्श ग्राम दत्तक योजनेतून घेतलेले राधानगरीच्या कुशीत वसलेले गाव. या गावाने शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारानिमित्त गावी आलेल्या युवराज्ञी…
धैर्यशील माने व सत्यजीत पाटलांसाठी लोकसभा निवडणुकीत साखर कारखानदार १०० कोटींचा डाव खेळत आहेत. शेतकरी चळवळ संपविण्यासाठी या दोघांच्या खांद्यावर बंदूक ठेवून साखर कारखानदारांनी कटकारस्थान रचले आहे, असा गंभीर आरोप…
माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकलूजमधील एका प्रचारसभेत बोलताना केले होते. या विधानावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार…