मुंबई- बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्याची खळबळ जनक बातमी समोर येत आहे. सैफ वर सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काल रात्री १० वाजता हा चाकू…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ येत्या १७ जानेवारी रोजी ११ वाजता संपन्न होत आहे. त्याविषयीची माहिती आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.…
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 महत्त्वाच्या जहाजांच्या जलावतरण कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई येथे उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात निर्मित…
मुंबई: महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा घेणेसाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य भवन, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्य कामगार विमा सोसायटी कामगारांसाठी…
कोल्हापूर : महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र.2 मार्फत आज पापाची तिकटी पानलाईन व बाजारगेट परिसरातील दुकाना बाहेर काढलेल्या अनधिकृत 71 छपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी या ठिकाणी 1…
कोल्हापूर : ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची जयंती तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यापीठात नागरिकांसाठी आयोजित केलेल्या वजन-उंची गुणोत्तर (बॉडी-मास इंडेक्स) तपासणीला…
कोल्हापूर: संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी, शॉर्ट-टर्म विभाग, आयटीआय सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५ इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शना खाली नियोजनबद्ध आणि उत्साहात नुकत्याच संपन्न झाल्या आहे. …
कोल्हापूर: महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या थकीत पाणी बिलाची संपूर्ण थकबाकी एक रक्कमी रक्कम जमा केल्यास विलंब आकारामध्ये दिनांक 15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 अखेर विलंब आकारामध्ये 80 टक्के सवलत…
कोल्हापूर : शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी स्थापन केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही एक महाराष्ट्रातील अग्रमानांकित शिक्षण संस्था आहे. या शिक्षणसंस्थेमुळे अनेक खेडयापाडयातील…
कोल्हापूर:डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या इतिहास ग्रंथाच्या रुपाने महाराष्ट्रासाठी एक पथदर्शक स्वरुपाचा प्रकल्प सादर केला आहे. त्याचे सर्वत्र अनुकरण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी…