सांगली : सांगली जिल्ह्यातील तुंग येथील कृष्णा नदीपात्रात गेले चार दिवस सुमारे १२ फूट लांबीच्या मगरीचे दर्शन होत आहे. ही मगर दुपारच्या सुमारास नदीकाठी असणाऱ्या पोटमळीमध्ये पडलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन ,महाराष्ट्र राज्य व भारत सरकार अधिकृत ज्वेलरी कौन्सिल यांच्या एकत्रित समन्वयाने, आयोजित केलेल्या जिल्ह्यातील सोने व चांदी कारागीरांसाठी, मोफत ओळखपत्र नोंदणी कार्यक्रमास…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन ,महाराष्ट्र राज्य व भारत सरकार अधिकृत ज्वेलरी कौन्सिल यांच्या एकत्रित समन्वयाने, आयोजित केलेल्या जिल्ह्यातील सोने व चांदी कारागीरांसाठी, मोफत ओळखपत्र नोंदणी कार्यक्रमास…
सातारा : सातारा शहरातील मंगळवार पेठ परिसरातील एका खाजगी सावकाराने व्याजांच्या पैशासाठी एका दाम्पत्याचा क्रूरपणे छळ केला आहे.30 हजार रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात आरोपींनी एका वर्षाच चौपट रक्कम वसूल केली आहे.…
बुलढाणा : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता बुलढाणा जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील नवविवाहित महिलेने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं…
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पंचायत राज सशक्तीकरण २०२२ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील कोल्हापूर, नागपूर आणि बुलडाणा या तीन जिल्हा परिषदांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. यासाठी आता पुढील आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे पथक विभागीय क्षेत्रीय पडताळणीसाठी कोल्हापुरात…
गडहिंग्लज : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान १२ संचालकांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) एस. एन. जाधव यांच्याकडे संचालकपदाचे राजीनामे दिले. कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांच्यावर मनमानी…
पुणे : कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी मुंबई, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक अशा काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या…
पुणे : क्रेडाई राष्ट्रीयच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या ‘वार्षिक स्थावर मालमत्ता विकसक अभिप्राय सर्वेक्षण २०२२’ नुसार बांधकाम व्यवसायाशी संबंधित वस्तूंच्या किमतीत वाढ होत असताना बांधकाम व्यवसाय क्षेत्र आणि घरांच्या किमतीत १०…
कोल्हापूर : जिल्ह्यातील ३६ गावांमध्ये प्रवासी वाहतूक व शेतकामासाठी आणि महापुराच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नावेचा वापर केला जात आहे. विकासाचा डांगोरा कितीही पिटला तरी या गावांतील वस्तुस्थिती नेत्यांच याकडे…