मुंबई: तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आद्र्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी राज्यातील सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यानुसार ही केंद्रे उभारण्याचे आदेश…
उचगाव : स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा ९१ वा जयंती दिन म्हणजेच ममता दिन करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने येथे साजरा करण्यात आला. मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात…
आजचं राशीभविष्य, शुक्रवार, ७ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
राशिवडे प्रतिनिधी : संदीप लाड राशिवडे : कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्व नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी न घाबरता कोरोना लस घ्यावी असे आव्हाहन राशिवडे जिल्हा परिषद…
कोल्हापूर : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केली. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी…
मंत्रालयातील बैठकीत लॉकडाउनबद्दल महत्वपूर्ण निर्णय मुंबई: संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या बैठकीकडं लागलं होतं, ती मंत्रालयातील बैठक नुकतीच संपलीय. सध्या राज्यात कोरोनाचं संकट अधिक गडद होत असून मंगळवार व बुधवारी कोरोनाच्या…
दुर्गराज रायगडावरील ‘मदार मोर्चा’ येथे घडत असलेल्या प्रकाराबद्दल राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज पुरातत्व विभागास लिहिले आहे. या पत्रामधून त्यांनी रायगडावरील बेकायदेशीर बांधकामासंदर्भात आक्षेप घेतलाय. या बांधकामावर कारवाई करण्याची…
सोलापूर : व्याजाच्या पैशात लिहून दिलेले घर सावकाराने परस्पर विक्री केल्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने पंढरपुरातील एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतोष प्रकाश…
शिराळा: शिराळा शहरानजीक गोरक्षनाथ मंदिर, कापरी, जांभळेवाडी, धुमाळवाडी परिसरात चार गवे आज एकाचवेळी दिसले. त्याचप्रमाणे बिऊर, पावलेवाडी, भाटशिरगाव परिसरात आठ गव्यांचे दर्शन झाले. एकाच दिवशी या सार्याच भागात बारा गवे…
मुंबई :कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहेत. त्यातच मुंबईत दाखल होत असलेल्या दोन टक्के रूग्णांनाच सध्या ऑक्सिजनची गरज भासते आहे. मात्र भविष्यात ही मागणी वाढण्याची भीती…