कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद व स्वदेस फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने व्हॅक्सिनेशन ऑन व्हील कार्यक्रम आजरा, चंदगड, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यासाठी सुरू.करण्यात आली असून संस्थेच्या ॲम्ब्यूलन्स शुभारंभ हिरवा झेंडा दाखवून…
कोल्हापूर: आमदार पी.एन.पाटील-सडोलीकर यांच्या फंडातून येवती गावास 20 लाखाचा निधी दिला असून येवती गावच्या सर्वागिण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा परीषदेचे अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर यांनी केले. येवती ता.करवीर येथे…
आजचं राशीभविष्य, गुरूवार, १० फेब्रूवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
कोल्हापूर : दिल्ली येथे सुरु असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी अर्थसंकल्पावर जोरदार मांडणी केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख मुद्यांची प्रभावीपणे मांडणी करीत सभागृहाचे लक्ष वेधले. जीएसटी,…
कागल : कागल नगरपालिकेचे तरुण नगरसेवक व राजे विक्रम सिंह घाडगे को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक विशाल नामदेवराव पाटील मळगेकर वय 35 यांचे आकस्मिक निधन झाले आहे. सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले.…
कोल्हापूर : विद्यार्थ्यांची संख्या अचानक वाढल्याने शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाइन मॉक टेस्ट मध्ये सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण निर्माण झाली.त्यामुळे सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना टेस्ट देता आली नाही. वारंवार प्रयत्न करूनही लॉगिन…
इचलकरंजी : येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश अन्नापा गडगे (वय 55, रा स्वामी अपार्टमेंट, इचलकरंजी) यांचा काल, मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरासमोर निर्घृण खून करण्यात आला. या खूनप्रकरणातील हल्लेखोराला पोलिसांनी अवघ्या…
इचलकरंजी : येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश अन्नापा गडगे (वय 55, रा स्वामी अपार्टमेंट, इचलकरंजी) यांचा मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरासमोर निर्घृण खून करण्यात आला. त्यांच्या मानेवर चाकू सारख्या धारधार हत्याराने…
कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे तब्बल दोन वर्षे स्थगित केलेले महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील उर्वरित दोन सामने शुक्रवार ते रविवार अशा तीन दिवसात खेळविण्यात येणार आहेत. जरी दोन वर्षानंतर शाहू स्टेडियमवर सामने होत असले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राविषयी तसंच काँग्रेसविषयी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातून अनेक मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवल्याने करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला, अशा…