पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी वैद्यकीय सेवा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ४० डॉक्टर्स व समाजसेवकांना ‘कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. पुणे येथील कर्तव्यम सोशल फाउंडेशनतर्फे…
कोल्हापूर (सुरेश पाटील): जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा म्हणजे प्रशासनाच्या कामकाजावर वारेमाप आरोप, भ्रष्टाचाराची लक्तरे, चुकीच्या गोष्टींचा पंचनामा आदी विषयांचा खरपूस समाचार घेणार नाहीत ते कसले जि. प. सदस्य. चांगल्या कामाचं…
कोल्हापूर : आज मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत महिला बालकल्याण विभागातील अंगणवाडी इमारत निधी, डी. आर. डी. विभागा अंतर्गत महिला बचत गटांची लाखोंची फसवणूक , ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील दिरंगाई आदी…
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 शनिवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती…
कोल्हापूर : उचंगी लाभक्षेत्रातील लोकांनी त्यांच्या पुनर्वसन मागणी संदर्भात वेळोवेळी मोर्चे, धरणे आंदोलने, उपोषणे, ठिय्या आंदोलने करुन धरणाचे कामकाज वेळोवेळी बंद पाडलेले आहे. उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात धरणाचे कामकाज बंद…
बहिरेश्वर : बहिरेश्वर तालुका करवीर येथील ग्रामपंचायत संकलित व विरबॅक औषध निर्माण कंपनीच्या सहयोगातून बहिरेश्वर येथे वॉटर एटीएम मशीन चे उद्घाटन व लोकार्पण सोहळा गोकुळचे चेअरमन विश्वासराव नारायण पाटील, जिल्हा…
मुंबई – येत्या काही दिवसात माझी बाजू मांडण्यासाठी आयोगासमोर येणार असल्याचे पवारसाहेबांनी लेखी पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.…
कोल्हापूर : ऊसदर नियंत्रण समितीच्या सूत्रामध्ये दुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार केवळ संसदेला आहे. तो राज्यांना दिलेला नाही.तरीही राज्य सरकारने काढलेले एफआरपी दोन टप्प्यात देण्याचे परित्रपत्रक पूर्णतः बेकायदेशीर आहे.…
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर आज उच्च न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी होणार आहे. शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी…
सोलापुर: सोलापुरात नुकतंच एका भाजपा नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र या राजकीय प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे रात्री १२ वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.…