तळसंदे परिसरात होणार रबर लागवड; डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ राबवणार प्रयोग

तळसंदे (वार्ताहर) : कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान आणण्यासाठी कार्यरत असलेल्या डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने तळसंदे परिसरात रबर लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. रबर रिसर्च इंस्टीटयूट…

राज्यातील सत्तासंघर्षावरील ‘सर्वोच्च’ सुनावणी पुन्हा लांबणीवर

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता पुन्हा 10 दिवस लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी आता 22 ऑगस्टला होणार आहे. या आधी ती 12 ऑगस्टला होणार होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या…

राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

कोल्हापूर : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दाजीपूर अभयारण्य परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढल्याने धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज उघडले आहेत. आज सकाळी पाच आणि सहा क्रमांकाचा तर…

नितीश कुमार बिहारचे आठव्यांदा मुख्यमंत्री; तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

पाटणा : नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ…

मित्र पक्षांच्या पाठीत सुरा खुपसण्यात भाजपा एक्सपर्ट; ‘यांचा’ आरोप

मुंबई: भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांच्या पाठीत सुरा खुपसण्यात एक्सपर्ट आहे’, असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाचे खासदार आणि बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्यावर केला…

न्यू पॉलिटेक्निकचा ३९ वा वर्धापन दिन उत्साहात

कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकचा ९ ऑगस्ट क्रांतीदिनी ३९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. वर्धापन दिनी प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे व…

रत्नागिरी, गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी; वाहतूक बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरहून पन्हाळा व रत्नागिरी मार्गावर केर्लीजवळ रस्त्यावर तसेच गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावरून पन्हाळा, बांबवडे व खाली कोकणाकडे म्हणजे रत्नागिरीकडे जाणारी…

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले; पंचगंगा धोका पातळीकडे

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण भरले असून आज सकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. 5.30 वाजता धरणाचे सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला तर 8.30…

प्रयाग चिखली ग्रामस्थांचे स्थलांतर सुरु

प्रयाग चिखली : पुराचे पाणी वाढतच असल्याने प्रयाग चिखली गावातील ग्रामस्थांनी जनावरांसह स्थलांतरास सुरुवात केली आहे. दिवसभरात सुमारे ५० ते ६० कुटुंबांनी जनावरांसह सोनतळी नवीन वसाहतीमध्ये स्थलांतर केले. सलग दुसऱ्यावेळी…

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात राष्ट्रगीत गायन; जिल्ह्यातील शाळांमध्येही उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ९ ऑगस्ट या क्रांती दिनाचे औचित्य व आजादी का अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज जिल्हा परिषद मुख्यालय, सर्व पंचायत समित्या तसेच जिल्ह्यातील शाळांमध्ये राष्ट्रगीत गायनाचा…

🤙 8080365706