नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाच अनावरण आज (शुक्रवारी) करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते INS Vikrant नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाच्या या नव्या ध्वजाचं देखील अनावरण करण्यात…
कोल्हापूर : येथील पंचगंगा स्मशानभूमी येथील भौतिक सुविधा व विस्तारीकरण संदर्भामध्ये आज आमदार सतेज पाटील यांनी आज आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील व महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत आज भेट…
कोल्हापूर : तृतीयपंथीयांनाही मान सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांच्या सबलीकरणाची गरज आहे. तृतीयपंथीयांच्या आर्थिक सबलीकरणासाठी केडीसीसी बँक अग्रेसर असेल, असा विश्वास बँकेच्या अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : लाखो लोकांना रेशन, आयुर्वेदिक औषधे देऊन अर्थार्जनाची संधी उपलब्ध करून देणारी देशामधील ई-स्टोअर इंडिया कंपनी पूर्णपणे सुरक्षित, सुस्थितीत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे दोन महिने गुंतवणूकदारांना परतावा मिळाला…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत गावोगावी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. वैयक्तिक व सामुहिक योजनांची जिल्हा परिषदेच्या वेगवेगळया यंत्रणेमार्फत तपासणी करुन, लाभार्थीनी सदरचे साहित्य खरेदी करुन त्याचा वापर…
कागल (प्रतिनिधी) : येथे इंदिरा गांधी, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या प्रलंबित असलेल्या १४८ लाभार्थ्यांना पेन्शनच्या मंजुरी पत्राचे वाटप शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे हस्ते करण्यात…
गारगोटी (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांच्या मागणीप्रमाणेच मध्यान्ह भोजन आहार योजनेअंतर्गत आहार देण्याऐवजी एकवेळच्या जेवणाची रक्कम कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांचेकडे करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर…
मुंबई : राज्याच्या राजकारणातून महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष…
नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम केला आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असलेले गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे, त्यांनी काँग्रेसचे प्राथमिक…
कुडित्रे (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृहांना समाजकल्याण विभागाच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांनी अचानक भेट देऊन विद्यार्थिनीशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या. सामाजिक न्याय विभागामार्फत…