हातापायांना मुंग्या येणे सामान्य असल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई ची कमतरता हे अनेकदा हातापायांना मुंग्या येण्यामागचे मुख्य कारण असते. एकदा मुंग्या आल्या की हात…
आजचं राशिभविष्य.. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक…
शाहू कारखाना कार्यस्थळावर साधला शेतकऱ्यांशी संवाद कागल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांना विविध सोयी सवलती देत आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हाच केंद्र सरकारचा ध्यास आहे असे…
कागल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाचे पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे .देशातील आणि महाराष्ट्रातील परिवर्तनाची जन्मभूमी म्हणून कोल्हापूरची “शाहू भूमी…
कोल्हापूर : सीमावाद प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर दावा केल्यानंतर रणकंदन सुरु झाले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोम्मई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.…
डी. वाय. अभिमत विद्यापीठच्या संशोधनाला मान्यता. कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी भारतातील नामांकित रामानुजन फेलोशिप अंतर्गत भारतीय पेटंट प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या पेटंटला…
गगनबावडा प्रतिनिधी :दिगंबर म्हाळुंगेकर शालेय शिक्षण घेत असताना सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी मुलींना शाळेसाठी पायपीट करावे लागते, अशा मुलींची गरज ओळखून सह्यगिरी संस्थेच्या च्यावतीने नवीन सायकल वितरित करून मुलींची…
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावरुन भाजपवर सडकून टीका केली आहे. राज्यपालांकडून झालेल्या शिवाजी महाराजांच्या अपमानाचा विषय मागे टाकण्यासाठी हा मुद्दा भाजप पुढे आणत आहे.देशातील कोणतेही…
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासाठी आम्ही सर्व पुराव्यांसह सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे.न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून सर्वोच्च न्यायालय यावर योग्य निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीच मोठं नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील सर्वोच्च…
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचं…