उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकिय यंत्रणांनी समन्वय ठेवावा-आ.सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी केल्या आहेत. उद्योजकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न यासंदर्भात कोल्हापूर इंजिनिअरिंग…

भाजपा ओ.बी.सी.सेल च्या वतीने बांधकाम विभागाला निवेदन  

करवीर प्रतिनिधी : सरनोबतवाडी ब्रीज ते शिवाजी विद्यापीठ पर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्यात यावा तसेच या मार्गावरील स्ट्रीट लाईट बसवण्यात यावे अशी मागणी भाजपा ओ.बी.सी सेलच्या वतीने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे…

नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा : आ.प्रकाश आबिटकर

गारगोटी प्रतिनिधी : भुदरगड तालुक्यातील महसुल विषयक कामकाज करण्यासाठी गारगोटी येथे ब्रिटीशकालीन इमारतीत कामकाज सुरू आहे. सदरची इमारत जिर्ण व नादुरूस्त झाल्यामुळे प्रशासकीय कामे करण्यासाठी अडचणी येत असून यामुळे नागरीकांना…

सहकारी सूतगिरण्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घेणार-मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेवून सहकारी सूतगिरण्यांना नवसंजिवनी देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

सरनोबतवाडी ब्रीज- शिवाजी विद्यापीठ रस्त्याची दुरूस्ती करा

कोल्हापूर: सरनोबतवाडी ब्रीज ते छत्रपती शिवाजी विद्यापीठ पर्यतचा रस्ता दुरूस्ती करावा तसेच स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी भाजपा ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी…

कोल्हापुरात पब्जीच्या नादात युवकाने जीव गमावला

कोल्हापूर प्रतिनिधी : घानवडे (ता.करवीर) येथील हर्षद कृष्णात डकरे (वय.१९) याने पब्जी गेमच्या आहारी जाऊन आपली जीवनयात्रा संपविली. हर्षदचे बारावीपर्यत शिक्षण झाले होते.हर्षद डकरे याला मोबाईलवरील पब्जी गेमचे वेड लागले…

‘त्या’ विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख होणार-मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी,  सामजिक प्रश्नांची जणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी  या योजनेच्या…

विकसनशील देशांनी पशुपालनाला चालना देण्याची गरज – डॉ.चेतन नरके

कोल्हापूर प्रतिनिधी : दुग्ध व्यवसायात एक दोन जनावरांवर खर्चाचा मेळ बसवत नफ्याचे गणित बसवणे अवघड बनत चालले आहे. अशावेळी विकसनशील देशांनी तरुणांच्या सहभागातून सहकारी तत्वावर सामुहिक पशुपालनाला चालना देण्याची गरज…

साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

शिर्डी प्रतिनिधी : साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठाने हे विश्वस्त मंडळ बरखास्त करून येत्या आठ आठवड्यात नवे विश्वस्त मंडळ घोषित करण्याचे आदेश…

दानोळीत देशी गाईचा मृत्यू

पेठवडगाव प्रतिनिधी  : दानोळी येथील मधला कुंभोजवरील लंबे मळ्यात देशी गाईवर हिंस्र प्राण्याने हल्ला केला. यात या गाईचा मृत्यू झाला. ही गाय तीन वर्षाची होती. दानोळी-कुंभोज मधला रोड लगत लंबे…

🤙 9921334545