कोल्हापूर – काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत देश प्लास्टिक कचऱ्याने विद्रुप होत आहे. सिक्कीम मात्र देशातील सर्वाधिक कमी प्रमाणात प्लास्टिकचा वापर करणारे ते राज्य ठरले आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासह इतर सर्व…
मुंबई : मुंबईत आरोग्यभवन कार्यालयात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज्य शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या 150 दिवसांच्या मूल्यांकनात आरोग्य विभागाला पहिल्या क्रमांकावर…
कुंभोज (विनोद शिंगे) कालकथित मारुती बंडू कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निम्मित प्रशांत मारुती कांबळे यांनी बौध्द विहार भेंडवडे साठी दोन स्पीकर, एक माईक आणि ॲम्प्लिफायर देऊन समाजाचे आपण काही देण…
कोल्हापूर प्रतिनिधी (किशोर जासूद) मराठा महासंघतर्फे महिलासाठी मोफत लेझीम प्रशिक्षण शुभारंभ शानदार पद्धतीने झाला. महालक्ष्मी धर्मशाळा व अन्नछत्राचे राजू मेवेकरी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ हर्षदा तसेच कोल्हापूरचे प्रसिध्द हलगीवादक…
कोल्हापूर : महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती, गोकुळ मध्ये मी आणि मंत्री मुश्रीफ एकत्र असलो तरी आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत. त्यामुळे सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसते. फॉर्मुलानुसार…
कोल्हापूर : वेतवडे (ता. गगनबावडा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वेतवडे गावातील आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गगनबावडा तालुक्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन करताना येथील…
कोल्हापूर: गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच काम, रखडल्याने विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला सोमवारी…
कुंभोज (विनोद शिंगे) संजय घोडावत विद्यापीठाने या वर्षीही चांगल्या प्लेसमेंटची परंपरा कायम राखत 2024-25 अकॅडेमिक वर्ष संपण्याचा आधीच २०० हुन अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी प्राप्त करून दिली. अभियांत्रिकी,…
कुंभोज ( विनोद शिंगे) राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त कोल्हापूर जिह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला असता, ग्रामीण व शहरी भागात डेंग्यू किंवा डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. ऋतू संक्रमणाच्या काळात…
रत्नागिरी: निसर्गसंपन्न वृद्धाश्रमात येणाऱ्या वृद्धांचे पाच दहा वर्षांनी आयुष्य वाढेल. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या संदर्भातल्या उपाययोजना, त्यांच्या करता काय व्यवस्था केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र…