कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर शहरातील कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निकाल आज (25 एप्रिल) लागणार आहे. कारखान्यासाठी रविवारी अत्यंत…
जिल्हा परिषदेत पंचायतराज दिन साजरा
कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी राष्ट्रीय पंचायत राज दिनसाजरा करण्यात आला. यावेळी निर्धार संस्थेच्यावतीने सर्व विभागप्रमुखांना शुभेच्छा देण्यात आल्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या दालनात झालेल्या कार्यक्रमामध्ये निर्धारच्यावतीने समीर देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले, १९९२ साली झालेल्या ७३ व्या घटनादुरूस्तीने पंचायत राज व्यवस्थेला बळ दिले. त्यानिमित्ताने २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन…
