तळसंदे: वार्ताहर/ तळसंदे येथील डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८५ विध्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये नामांकित राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. महाविद्यालयाची विद्यार्थीनी सेजल प्रमोद…
कोल्हापूर: डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट फॉर शुगर अँड अलाईड प्रोडक्ट टेक्नॉलॉजी या नव्या महविद्यालयाला मान्यता मिळाली आहे. शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयात शैक्षणिक…
कागल :वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांची माजी आमदार के. पी. पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत भेट घेऊन अभिनंदन केले. माजी आमदार पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत मंत्री मुश्रीफ…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील वादामुळे खातेवाटप लांबणीवर पडत असल्याचं बोललं जातं होतं. अखेर आज खातेवाटपाला मुहूर्त मिळाला. खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे गेली आणि त्यावर त्यांची सही झाली. त्यानंतर…
मुंबई : श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 14 जुलैला घडाळ्यात 2 वाजून 35 मिनिटं झाली आणि भारताने अंतराळात एक नवीन इतिहास रचला. लॉन्चिंगसाठी…
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सोमवारी (ता. १७) विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत. या ग्रामसभांचे नियोजन करण्याची संपूर्ण जबाबदारी…
कोल्हापूर : भारतात 68% लोकसंख्या ही कार्यकारी आहे. यामुळे भारत झपाटयाने विकसीत होऊन महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी कायदा करण्यापेक्षा जर आपण जनजागृती निर्माण करणे, लोकांना चांगले आरोग्य्…
श्रीहरिकोटा : ‘चांद्रयान-3’ मिशन ‘चंद्र मिशन’ हे 2019 च्या ‘चांद्रयान-2’ चे फॉलो-अप मिशन इस्रोकडून आखण्यात आले आहे. अवकाश शास्त्रज्ञांनी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडरचे ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचे उद्दिष्ठ निश्चित केले आहे. आजचे मिशन…
पुणे : महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत पुढील चार, पाच दिवस पाऊस पडणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे.…
मुंबई : देशात आज काही ठिकाणी केंद्र सरकारने टोमॅटो कमी दरात विकण्याची तयारी केली आहे. दिल्ली, लखनऊ, पटना अशा मोठ्या शहारात पासून स्वस्त टोमॅटोची विक्री होणार आहे. दोन दिवसांपूर्वी अन्न मंत्रालयाच्या ग्राहक…