हिंमत असेल तर मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावा: आ.सतेज पाटील

गारगोटी : राज्यात शांततेच्या मार्गाने झालेली मराठा आरक्षणाची आंदोलने दडपण्याचा प्रयत्न झाला. राज्य शासनाकडे जर ताकद व हिंमत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ वटहुकूम काढून हा मार्गी लावावा, असे…

कोल्हापूरचे विद्यार्थी जग बदलू शकतात : डॉ. चेतन नरके

तिटवे: ‘तुमची स्वप्ने चांगले आहेत, तुमची पिढी हुशार आहे,  त्यामुळे पुढील पाच ते दहा वर्षाचा आराखडा तयार करून मेहनत करा म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर उभे रहाल. कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांमध्ये भरपूर कौशल्य…

लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक जॉय मॅथ्यू यांचा अपघात

मुंबई : चित्रपट सृष्टीतील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक जॉय मॅथ्यू याचा अपघात झाला आहे. सोमवारी रात्री केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात महामार्गावर प्रवास…

वर्ल्ड कप 2023 साठी इंडिया टीमची घोषणा….

मुंबई ; बीसीसीआय निवड समितीने आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. रोहित शर्मा वर्ल्ड…

आज कोल्हापूर कडकडीत बंद

कोल्हापूर : जालन्यातील लाठीमार प्रकरणाच्या निषेधार्थ आज कोल्हापूर बंदला सुरुवात झाली आहे. बंदला सर्व थरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आले आहे.मराठा आरक्षणासाठी…

सांगलीत शेतकऱ्याने केली गांजाची लागवड : वीस किलो गांजा जप्त

सांगली : जत  तालुक्यातील एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केल्याचं उजेडात आलं आहे. ज्यावेळी पोलिसांनी सगळा परिसर तपासून पाहिला त्यावेळी त्यांना तब्बल 20 किलो गांजा शेतात सापडला आहे.सापडलेल्या गांजाची किंमत अंदाजे किंमत…

जाणीव फौंडेशन व प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांचे संयुक्त विद्यमानाने शैक्षणिक साहित्य वाटप

कोल्हापूर : जाणीव फौंडेशन व प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांचे संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी शाहु स्मारक भवन, काॅन्फरन्स हाॅल येथे मुलांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम घेण्यात आला.…

ब्रेकफास्ट करताना या चुका टाळा

आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ब्रेकफास्ट हा सर्वात महत्त्वाचा ठरतो, कारण त्यामुळे आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळते. अशा परिस्थितीत नाश्ता किंवा ब्रेकफास्ट करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हे आरोग्यासाठी अपायकारक ठरेल. काही लोक…

शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळण्याची मागणी

कोल्हापूर : बळीराजा हा देशाचा कणा मानला जातो. आणि सध्या शेतकरी राजा आपल्या वाळत असलेल्या पिकांकडे पाहत बसला आहे. पुर्वी शेतकऱ्याला शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी ८ तास विज मिळत होती. ऑगस्ट…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल. वृषभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मिथुन :…

🤙 8080365706