कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज विमानतळ कृती समितीची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सोबत बैठक झाली. या बैठकीत भूसंपादनाच्या मुदतवाढीच्या मुद्दयावर चर्चा झाली. काही खातेदार न्यायालयात गेल्याने विमानतळासाठीच्या…
राधानगरी / अरविंद पाटील : धामोड ता. राधानगरी येथे विज वितरणच्या कर्मचार्यांनी एका गरीब कुटुंबाच्या घरात स्वखर्चाने विज जोडली आहे . व ऐन गणपती सणात गरीबाच्या घरातील अंधार दुर करून…
राधानगरी/ अरविंद पाटील : राधानगरीसारख्या दुर्गम भागात उच्च दर्जाचं शैक्षणिक संकुल उभारण्याचं स्वप्न पाहणं आणि असे व्यावसायिक शिक्षणक्रम चालवणं आव्हानात्मक पण हे आव्हान अभिजित तायशेटे यांनी यशस्वीपणे पेललंय,या शैक्षणिक संकुलाची…
कागल : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रेरणेतून आज शाहू कृषी सह.खरेदी विक्री सोसायटीची वाटचाल कौतुकास्पद आहे. येत्या काळात सोसायटीच्या शाखा वाढविणार असून चालू आर्थिक वर्षात शाहू कृषी सोसायटीचे 15…
कोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्यासाठीचे’नारीशक्ती वंदन’ विधेयक पारित करण्यात आल्या बद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीन कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा…
कोल्हापूर : निधी कोणी आणला त्याला मंजुरी कोणी दिली आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा कोणी केला, हे कोल्हापूरची सुजाण जनता जाणते त्यामुळे पत्रकबाजी करून शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर विकास निधीचे श्रेय इतरांनी…
कोल्हापूर: कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील आयडियल स्पोर्ट्स मंडळाच्या गणपतीचा चांदीचा हार चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.…
कोल्हापूर : गडहिंग्लज-आजरा मार्गावर दोन दिवसांपूर्वी हॉटेल बिग बॉससमोर मुंगूसवाडीकडून हाजगोळीच्या दिशेने जाणाऱ्या गवारेड्याने आजऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली होती. या धडकेत मोटरसायकलवरील उस्मान कानडीकर (वय ६५) हे…
कोल्हापूर : 62 हजार शाळांचे खाजगीकरण व सरकारी नोकर भरतीचे कंत्राटीकरण रद्द करावे या मागणीसाठी आज सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. सरकार संविधान व लोकशाही…
.टोरंटो : भारत-कॅनडा राजनैतिक संबंध सध्या अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहेत. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे कॅनडामध्ये भारतविरोधी कारवाया करणाऱ्या खलिस्तान्यांंचं समर्थन करत असल्यानं भारत सरकार त्यांच्यावर नाराज आहे. नवी दिल्लीत…