कोल्हापूर : राज्य शासनाने राज्याचा उपक्रम म्हणून कोल्हापूर शाही दसरा साजरा करण्याचे ठरविले आहे. या महोत्सवात कोल्हापूरातील आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीयस्तरावर उत्तुंग कामगिरी केलेल्या महिलेला सन्मानित करण्यासाठी “करवीर तारा” हा पुरस्कार…
ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बुधवारी ठाण्याच्या टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाला भेट दिली. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर गेल्या वर्षीपासूनच या…
मुंबई: पाकिस्तानविरुद्ध सुसाट फलंदाजी करणाऱया कर्णधार रोहित शर्माने रस्त्यावरही आपण सुसाट असल्याचे दाखवून सर्वांना धक्का दिला आहे. एकीकडे अतिवेगाने कार चालवताना ऋषभ पंतच्या कारला झालेल्या अपघाताच्या जखमा ताज्या असताना रोहित…
शारीरिक आणि मानसिक आरोग्याप्रमाणेच तोंडाच्या आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते जर एखाद्या व्यक्तीचे तोंडाचे आरोग्य खराब असेल तर त्याला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.त्यामुळे तोंडाच्या…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहलय ते… मेष: शांतपणाने दिवस घालवा. वृषभ : शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उद्विग्नता राहील. मिथुन : पोटदुखीचे विकार बळावतील.कर्क : अचानक पैसा खर्च होईल.…
. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा.संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने संघाचे संचालक चेतन नरके यांची मलेशिया ग्लोबल सीएफओ समिट मध्ये निवड झालेबद्दल, अजित पाटील(सर) बाचणी,ता.कागल यांचा थायलंड येथे…
कोल्हापूर (प्रतिनिधी)कोल्हापूर लोकसभा व हातकणगले लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांना तर…
हुपरी (प्रतिनिधी):- उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये प्रतिटन या व राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिझीटल केल्याशिवाय यंदा गाळपास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संस्थापक राजू शेट्टी…
कोल्हापूर : प्रसार माध्यमाची भूमिका आणि त्याचे समाजावर होणारे फायदे तोटे या विषयावर समाजशास्त्र विभागात गट चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमाच्या चुकीच्या वापरामुळे लोकांची खूप मोठी…
कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या टप्प्यात कळे-कोल्हापूर दरम्यानच्या रस्त्याचे काम निकृष्ट व धिम्या गतीने सुरु आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे.याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार कंपनीने…